आता महाराष्ट्रात गरीब, शोषित, वंचित, महिला, लहान मुले, वृद्ध यांच्या हक्कासाठी क्रांती घडवायची आहे!,पापांचा नाश करणाऱ्या दुर्गा मातेच्या आशीर्वादाने निर्माण झालेल्या या महाराष्ट्राला पापांपासून वाचवण्यासाठी इतर मातांच्या वेदना समजून घेणाऱ्या कष्टाळू महिला मुख्यमंत्र्यांची गरज