आज माझा अमेरिकेतील शेवटचा दिवस. गेली दहा वर्षे मी इथे कामानिमित्त काढली. सुरवातीला अनोळखी देश, अनोळखी लोकं,अनोळखी संस्कृती बघून दचकायला झालं होतं. पण काही दिवसांनी एका मॉलमध्ये खरेदी करायला गेलो असताना मुळचा पाटना येथील एक बिहारी भेटला. पोटभरून गप्पा झाल्या. तो रहायला माझ्यापासुन
इस्त्राईल येथील आजच्या हल्ल्याच्या निमित्ताने काही तात्काळ निरीक्षणे
१) मशिदीवर लावल्या जाणाऱ्या लाऊड स्पीकरचा वापर 'जिहाद'च्या वेळी आक्रमणाच्या सूचना आणि इतर हिंसक कामासाठी केला जातो. काश्मीरमध्ये देखील ही पद्धत अवलंबली गेली होती.
२) इ%स्लामिक हल्लेखोर सर्व काही आधीच ठरवून
पवार साहेबांच्या घरात हे मागे भिंतीवर फ्रेम करून लावलं आहे त्याला म्हणतात 'इंद्रजाल.' इंद्रजाल ही वनस्पती समुद्रात मिळते. इंद्रजाल वनस्पती ���ी तंत्र शास्त्रातील श्रेष्ठ वनस्पती म्हणून ओळखली जाते. 'मारण, मोहन, स्तंभन उच्चाटन, वशीकरण' आदी अनेक तंत्र कामासाठी ती वापरली जाते. तसेच
"दहशतवादी (सुसंस्कृत) नियमानुसार वागत नाहीत त्यामुळे त्यांना दिले जाणारे प्रत्त्युत्तर देखील नियमात बसणारे असेलच असे नाही" हजरजबाबी, धडाकेबाज भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर !
@DrSJaishankar
@MEAIndia
मिटकरी, भुजबळ आणि तत्सम बाजारू लोकांना अगदी मोदींनी मांडीवर घेतले तरी यांच्याबाबत आपली जी भूमिका आहे त्यात किंचितही बदल करायचा नाही हे लक्षात ठेवा भक्तांनो. पक्ष आणि व्यक्ती प्रेमात विचारसरणी बरोबर तडजोड नको.
प्रति
विजय वडेट्टीवार
(विरोधी पक्षनेते -महाराष्ट्र राज्य)
"हुतात्मा हेमंत करकरे यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केली" असे बेताल वक्तव्य नुकतेच तुम्ही
@VijayWadettiwar
केले. मुंबई हल्ल्याचा तपास पूर्ण होऊन त्यातील आरोपींना
कोल्हापूर घराण्यात दत्तक आल्यामुळे सदर व्यक्तीला पूर्वपरंपरांगत संपत्तीचा हिस्सा मिळाला. निवडणुकीसाठी नुकतेच यांनी अर्ज भरला तेव्हा तब्बल ३०० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली.
ज्या घराण्यात आल्यामुळे एवढी संपत्ती, मान मरातब, राजकीय संधी यांना मिळाली त्या घराचे पराक्रमी पुरुष
शरद पवारला नऊ जागा देण्यासाठी खांडयाने महाराष्ट्रात तीन लोकसभा मतदारसंघ वाढवलेत.
१७+६+१+९+९+८+१= ५१
अरे
@rajivkhandekar
@abpmajhatv
, तुमच्या पेक्षा संभाजी बागे बाहेर चणे फुटाणे विकणाऱ्याला जास्त इज्जत आणि राजकीय अक्कल आहे रे
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बालगंधर्व येथील कार्यक्रमाला कॉलेजवयीन नवतरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक स्तरातील प्रेक्षक आलेत. लोकांना या खात्याविषयी खूप उत्सुकता असल्याचे दिसतेय. हॉल फुल्ल झाल्यामुळे बाहेर लावलेल्या स्क्रीनवर लोक कार्यक्रम ऐकत आहेत.
आणि हो ,
प्रति
श्री रितेश कुमार साहेब
आयुक्त (पुणे)
माननीय महोदय
विषय : फिल्म इन्स्टिट्यूट डिरेक्टर एस.के.शहारे व तेथील FTII Student Association विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत
फिल्म इन्स्टिट्यूट (पुणे) येथे राम मंदिर विरोधात 'संविधानाचा मृत्यू, बाबरी मशीद तिथे पुन्हा उभी
मते मिळावीत म्हणून असदुद्दीन ओवेसी कधीही छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार नाही की कपाळावर टिळा लावून कुठल्या देवळात आरती करणार नाही. आणि असे न केल्याबद्दल पुरोगामी किंवा मागास असा कुठलाही मुस्लीम त्याला धारेवर धरणार नाही.
हाच त्यांच्या आपल्यात फरक आहे !
शरद पवार रायगडावर गेले,पक्ष चिन्हाचे अनावरण केले, न्यूज चॅनेलवर फुटेज घेतले पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे छायाचित्र दाखवा, त्या व्यक्तीचा जाहीर सत्कार करण्याची जबाबदारी माझी.
तुषार दामगुडे
पुणेकर : पण सॉरी टू से शंकरजय साहेब, ते सौदी अरेबिया आणि रशिया बरोबर तुम्ही अजून थोडी व्यवस्थित डिल केली असती ना तर ऑइलच्या प्रति बॅरलमागे किमान ५ डॉलर वाचवता आले असते बघा.
एस. जयशंकर : हँय ?
पुणेकर : नाही, ते म्हणजे मागची आठ वर्षे झालं थेट मार्केटयार्ड वरून किराणा भरण्याचा
इ*सिस सारख्या जागतिक अ*तिरेकी संघटनेचा सदस्य म्हणून पकडलेला व पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये उच्च पदावर असलेला भूलतज्ञ डॉक्टर अदनान सरकार हा गेली कैक वर्ष देशघातक कृत्य करत होता. त्याची वेळ आज भरली व राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने त्याला पकडले आहे. अशा आणखी काही व्यक्ती पुण्यात वावरत
मी माहिती अधिकारात मागवलेल्या शासकीय माहितीत उघड झाले आहे की महाराष्ट्र राज्यात एक वर्षाच्या कालावधीत साधारणपणे ऍट्रोसिटीचे तीन हजार गुन्हे दाखल होतात आणि हे गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण सरासरी फक्त आठ टक्के. यातील निम्मे गुन्हे खरे मानले तरी निम्मे गुन्हे निष्पाप व्यक्तींना
सोशल मीडियावर आलतू फालतू दावे करणाऱ्या महाविकास आघाडी नेते व समर्थकांना जाहीर आव्हान.
"मी तुषार दामगुडे घोषित करतो की २०२४ लोकसभा निवडणूकित नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान न झाल्यास जो मावा आघाडी समर्थक माझ्याशी पैज लावेल त्याला एक लाख रुपये रोख व शाल श्रीफळ देऊन सत्कार करेन आणि
एखाद्या मध्ययुगीन काळातील राजाऐवजी आधुनिक काळातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार वाटावा असे शिवाजी महाराज रंगवणाऱ्या स्वयंघोषित इतिहासतज्ञांसाठी शिवाजी महाराजांच्या विषयीची काही सप्रमाण तथ्ये थोडक्यात
१) शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रूच त्यांचे व्याही (शिर्के,जाधव,निंबाळकर) आहेत कारण
माजी मुख्यमंत्र्यांच्या डायरीतील एक दिवस
दिनांक ३०/२/२०२१
सकाळी ७ : काही विषयांवर चर्चा करण्यासंदर्भात नऊ वाजता भेटू असा मंत्रिमंडळाचा फोन आला. नऊ वाजण्यास दोन तास अवकाश असल्याने मोबाईल स्विच ऑफ करून झोपलो.
सकाळी ९ : उठायला थोडा उशीर झाल्याने दुपारी दीड वाजता लंचसाठी भेटू
सुषमा अंधारे यांनी भाजपच्या पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली आणि पावणेदोन लाख मतदानापैकी यांना मिळाली ४४९ मते. कोविड काळात मॅक्स महाराष्ट्र नामक फुरोगामी वृत्त वाहिन्यांनी पुढे आणलेले दुसरे एक महाशय म्हणजे संग्राम पाटील. या महाशयांनी आप पक्षाकडून भाजपच्या
'मुक्ता साळवे'
करण्यात येत असलेले दावे: १) मुक्ता साळवे ही दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणारी पहिली स्त्री लेखिका होती. २) मुक्ता साळवे हिने 'मांगमहारांच्या दुःखाविषयी निबंध' नामक निबंध लिहिला होता. ३)मुक्ता साळवे ही महान क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांची नात होती. ४) मुक्ता
योग्या सावंतने सुरवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा योग्य पद्धतीने समाचार घेतल्यावर सगळी माहिती ओकली. दुर्दैवाची बाब ही आहे की त्याला फटके पडल्यावर जेव्हा तो रडत होता तेव्हा राजकीय पक्षातील अथवा सोशल मीडियावरील कोणीही उपयोगी पडला नाही.
'ज्या रामाच्या आगमनाप्रित्यर्थ दीपावली साजरी केली जाते त्या रामाला जमेल तिथे- जमेल तसा विरोध करू परंतु फुकट मिळणारा दीपावलीचा शिधा मात्र आवर्जून घेऊन जाऊ' हाच आमच्या अल्पसंख्याक बांधवांचा खरा मानवतावाद !
धन्यवाद
@MeghnaBordikar
जी
BREAKING NEWS
उपग्रहाद्वारे ईव्हीएम सेट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. रोहित मेहरा, निशा शर्मा नामक दोन आरोपींना वांद्रे पूर्व पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत खैरे यांनी ठोकल्या बेड्या. गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोपींचा कबुलीजबाब.
एबीपी गाझा
भारतात चित्रपटसृष्टी निर्माण होऊन १०० वर्ष उलटून गेली पण मोहम्मद पैगंबराची चिकित्सा करणारे सोडा पण स्तुती करण्यासाठी म्हणून का होईना, त्याचे पात्र घेऊन चेहरा दाखवणारा एकही नाटक, सिनेमा बनला नाही कारण भारतीय कलाकारांच्या तोंडात दम आहे पण डांगीत दम नाही.
टीप : स्वतःला अभिव्यक्ती
ज्योतिबा फुलेंनी बहुजनांना शिक्षण खुले करून दीडशे वर्ष उलटली, आंबेडकरांनी सर्वांना न्याय-समता-संधी देणारे संविधान देऊन ७५ वर्ष उलटली, नेहरूंनी एम्स, आयआयटी, धरणं, शाळा,कॉलेज, इस्रो बांधून ७५ वर्ष उलटून गेली तरी काही लोकांच्या मते या देशात भरपूर गरिबी आहे. मग 'एवढे पैसे मंदिरावर
मुख्यमंत्री असताना 80% पक्ष पळून गेलेला भारतातील एकमेव चु#तीया मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे. यावर आत्मचिंतन करायला सांगायचे सोडून हे असले हुजरे त्या चु#तीयापणाला हुशारीचे लेबल लावून झाडावर चढवतात. गाळात चाललेल्या कुठल्याही पक्षाचे कोण खरे शत्रू असतील तर हे असले लाळचाटे हुजरे.
साहेब मराठा म्हणून डोक्यावर मिरवणाऱ्या लाळचाटु ब्रिगेडयांना मिटिंगला न नेता साहेबांनी गायपट्टा की काय म्हणतात त्यातील परप्रांतीय नेली.
वाह रे मराठा आणि महाराष्ट्र अस्मिता
मी सदर घटनेची माहिती घेतली. रूमची चौकशी करण्याच्या बहाण्याने आलेल्या त्या तरुणाने घरात कोणी तरुण व्यक्ती नाही हे पाहून 'मला पाणी प्यायला मिळेल का' अशी विचारणा केली. लिमये आज्जी पाणी आणायला आत गेल्या असता त्या मुलाने हॉलमध्ये ठेवलेले दुधाच्या बिलाचे सातशे रुपये पटकन खिशात कोंबले.
आज मला पुण्यात आलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे . मी पुण्यात रूम शोधत होतो . हॉस्टेल किंवा कॉट बेसिस वर रूम हवी होती . सणस ग्राउंड जवळच एक लिमये नावाचं वयोवृद्ध जोडप आहे त्यांच्या घरच्या बाहेर एक रूम होती ती भाड्याने द्यायची होती . 3 महिन्याच भाडे deposit म्हणुन आणि 4000 rs
पुण्यातील सुस गावात पत्रा शेडमध्ये तयार केलेल्या अनधिकृत मशिदीत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन करून एकप्रकारे ते अनधिकृत धार्मिक स्थळ अधिकृत करण्याचा विडा उचलला आहे काय?
अनधिकृत बांधकामात पार्टी आयोजित करणाऱ्या याच पोलिसांनी सामाजिक सलोखा
पवारसाहेबांनी महाराष्ट्रात आयटी पार्क बनवले सांगणारा सतरंजीउचल्या साहेबांच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीनंतर देखील स्वतः मात्र ओला ड्रायवरच राहिला आहे.
😂😂😂😂
एनआयए, एटीएस विरोधात चिथावणी व 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना UAPA व देशद्रोहाचे कलम लावावे यासाठी सदर घटना ज्या ठिकाणी घडली त्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात निवेदन दिले. संबंधित गुन्हेगारांवर सदर कलम नोंद होत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहील.
हे सगळे समजायला अक्कल लागते .. औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार .. जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही .. झाकली मूठ सव्वालाखाची..
निखिल वागळेचे शेवटचे ट्विट रात्री दोन वाजता आणि पहिले ट्विट सकाळी सात वाजता आहे. रात्रभर हे वटवाघूळ झोपलं नाही.
निकालाची एवढी उत्सुकता तर खुद्द मोदींना पण नसेल.
@BSnigdhaa
इतर कुठल्याही टोपी सारखी ती एक टोपी आहे, त्यात हिंमत आणण्यासारखे काय आहे ? शिवराय घोड्यावरून फिरत होते म्हणून आता जगात कुणीच घोड्यावर बसायचे नाही का? शरद पवार फुले पगडी घालतो म्हणजे ते फुले झाले का?
काय एकेक नमुने आहेत देशात 😂😂
आशिष जाधव नामक तथाकथित पत्रकार त्यांना पूरक नसलेल्या पॅनलिस्टला कमीतकमी वेळ देणे, आपण संयोजक आहोत हे विसरून मते मांडणे, स्वतःला सोयीस्कर असलेल्या पॅनलिस्टला जास्तीतजास्त वेळ देणे आदी उद्योग उघड करत असतात.
एक माजी मंत्री गुंडगिरीच्या बळावर प्रेक्षकांना मारहाण करून थिएटरमधून हाकलून लावतो परंतु चित्रपट सृष्टीतील एकही व्यक्ती यावर काही बोलणार नाही कारण ही गांडुळं पद, पैसा, मानमरातब यासाठी इतकी लाचार झाली आहेत की त्यांच्यात ती धमकच उरली नाही.
संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अकरा प्रश्न
१) भोर वेल्हा तालुक्यात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी किती सरकारी वाचनालये व अभ्यासिका आपण आजपर्यंत बांधल्या ?
२) महाराष्ट्राचे धंदे गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत अशी सांगून लोकांना मूर्खात काढणाऱ्या पुढाऱ्यांनी भोर
पक्ष ब्रिटिशांनी तयार केला
पक्षाध्यक्ष इटलीची
पक्षाचे देणगीदार चीनमध्ये
पक्षाचे प्रचारक जर्मनीमधले
आणि हे सगळे मिळून काळजी करतात भारताची
अजून किती अच्छे दिन पाहिजेत ?
बॅनरवरील व्यक्ती आफ्रिकन वाटत असला तरी सिद्धनाक महार यांचे हे मूळ छायाचित्र ब्रिटिश अधिकारी डेव्ही जोन्स यांच्या डायरीतून घेतले आहे. त्यांचे वजन २८५ किलो, उंची ११ फूट, तलवार ७ किलोची आणि त्यांनी एका रात्रीत एकट्याने ८ हजार पेशव्यांना मारले. नमन अशा शूरविराला 🙏
सीएए कायदा लागू.
भारतीय संविधान संपविण्याच्या दिशेने मनुवादी विचारसरणीचे पहिले पाऊल. गांधी नेहरूंच्या विचारांना मानणारा एक पुरोगामी विचारवंत म्हणून अत्यंत दुःखद दिवस.
अरे तुम्ही सगळ्यांना शिव्या देत फिरणार, अक्कल काढणार, मोठमोठ्या बाता मारणार आणि वर तुम्हाला सगळ्या जगाकडून अपेक्षा देखील फार.जरा आयुष्यात चांगलं बोलायला शिका, दुसऱ्यांना काहीतरी द्यायला शिका.
पण हे सांगून तरी काय उपयोग कारण तुझ्यात सुधारणा होणे म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवणे.
जवळपास अनेक सर्वपक्षीय याद्या जाहीर झाल्या आहेत. यात प्रामुख्याने बौध्द उमेदवारांना नाकारलेले चित्र आहे.
बौध्द समूहाला नाकरण्यामागे काही तरी राग दिसतोय तो निंदनीय आहे.
"अमरावती आणि महाराष्ट्रात काॅग्रेस विरोधात निकाल लागले तर सिव्हिल वाॅर होईल" आ.यशोमती ठाकूर
@DGPMaharashtra
@Dev_Fadnavis
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सदर व्यक्ती 'यशोमती ठाकूर' यांस ताब्यात घ्यावे. अन्यथा राज्यात हिंसाचाराची घटना घडल्यास एफआयआरमध्ये सदर व्यक्तीस सहआरोपी करावे.
मोहनदास गांधींचा जन्म देखील गुजरातमध्ये झाला होता म्हणजे गटारतोंड्या राउतच्या लॉजिक प्रमाणे मोहनदास गांधी औरंगजेब होते. तर मग मोहम्मद अली जिनाच्या सोबतीने बसून हिंदुस्थानची फाळणी करणाऱ्या मोहनदास गांधींना ठोकणारा नथुराम गोडसे कोण ?
गुजराती सरदार पटेलऔरंगजेब की शाहिस्तेखान?
मुरलीधर मोहोळ कमीतकमी एक लाख मतांनी निवडून येतील असे वाटत होते परंतु वसंत मोरे वंचित आघाडीकडून उमेदवार म्हणून आल्यामुळे हे लीड आणखी वाढेल याची खात्री झाली.
महाविकास आघाडी समर्थकांपैकी कोणी धंगेकरवर पैज लावायला तयार आहे का ?
सत्ता येते-सत्ता जाते. पण सत्ता आली तर ती यावी अडीअडचणीत असलेल्या सामान्य व्यक्तींना आधार देण्यासाठी. अशा लाखो सामान्य व्यक्तींना आधार देणाऱ्या सरकारी यंत्रणेचाच एक भाग म्हणजे 'मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष'.
या कक्षाला संपूर्ण महाराष्ट्रातुन रोज सातत्याने शेकडो लोक मदतीसाठी
संपूर्ण देशात ५४५ लोकसभा मतदारसंघ आहेत. परंतु चाय बिस्कुट मराठी पत्रकार आणि सतरंजीउचले यांच्या दृष्टीने सातारा,बारामती, कोल्हापूर, शिरूर, माढा वगैरे वगैरे दहा वीस मतदारसंघातील निकालावरून देशाचा पंतप्रधान ठरणार आहे असे भासवले जातेय. हे सगळं बघून यांचे नेते आणि पक्ष लोकल
गेल्या चार दशकात अनेक साखर कारखाने,दूध संघ, पीडिसीसी बँका, विकास महामंडळ, सूत गिरण्या,भूखंड खाऊन साहेब जसे गरगरीत झाले तसं त्याचे लाभार्थी असणारे साहेबांचे रक्ताचे नातेवाईक गेली अनेक वर्षे आलिशान बंगले,पेज थ्री पार्ट्या, कोट्यावधीच्या गाड्या आणि लाखांचे कपडे घालून ऐशोआराम करत
समाजात दं*गली घडवण्यासाठी स्वयंघोषित फुरोगामी सर्व तर्हेचे प्रयत्न करत आहेत. त्यांना वेळीच कायद्याचे शासन झाले पाहिजे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब असीम सरोदेने केलेल्या दाव्याची चौकशी करून आवश्यक कायदेशीर पावले उचलावीत
@Devendra_Office
@PuneCityPolice
@BJP4Maharashtra
@PrakashGade13
'पार्थ एम एन'
@parthpunter
नावाने पत्रकारिता करणारा व्यक्ती निखिल वागळेचा मुलगा आहे. तो द वायर, अल जझिरा, इंडियन एक्स्प्रेस अशा वृत्तपत्रांसाठी भरगच्च पगारावर पत्रकार म्हणून काम करतो. त्याला भारतातील नामांकित रामनाथ गोएंका पुरस्कार मिळालेला आहे. ज्यांना अर्बन नक्षल म्हटलं जातं
सावरकर देशासाठी तुरुंगात होते तेव्हा तुझा आजोबा तुझ्या फालतू वडिलांना जन्म देण्यासाठी तुझ्या आजीबरोबर झटत होता. त्यापलीकडे कर्तृत्व नसलेल्याने कशाला असले प्रश्न विचारण्याची उठाठेव करावी.
सावरकर जयंतीच्या दिवशी नव्या संसद भवनाचं उदघाटन करण्याचं कारण काय? सावरकर संसदपटू होते की संसदीय लोकशाहीला त्यांचं ऐतिहासिक योगदान आहे? केवळ हिंदुत्ववादी कंड शमवण्यासाठी हा आटापिटा?
#NewParliamantBuilding
"मुसलमान हा मुसलमान आधी आणि भारतीय नंतर आहे.त्यामुळे भारतात काय सुरू आहे यापेक्षा इस्लामिक देशांत काय सुरू आहे याबद्दल मुसलमानांना अधिक आस्था असते. इस्लाम हा एका सच्च्या मुसलमानाला भारत ही त्याची मातृभूमी मानण्यास कधीही परवानगी देत नाही कारण " बाबासाहेब आंबेडकर
छत्रपती ही पदवी आहे. ज्यांचा हिंदू धर्मरीतीनुसार विधिवत राज्याभिषेक होतो त्यांना छत्रपती म्हणतात. आधुनिक भारतात कायदा व संविधानाचा दृष्टीने प्रत्येक नागरिक समान असल्याने आता राजा, छत्रपती आणि त्यांची राज्य अस्तित्वात नाहीत.
कोल्हापूरच्या शाहू हे त्यांच्या नावापुढे जे 'छत्रपती'
एवढा सीएए कायदा लागू झाला पण कुठं रोड ब्लॉक नाही, कुठं ट्रॅक्टर हल्ला नाही, कुठं बॉबकट वाल्या बायांचा डान्स नाही की कुणी साधी फुलवात देखील पेटवली नाही.बिड्या पिऊन पिऊन कॉम्रेड लोकांच्या छातीत पहिल्यासारखा दम उरला नाही.
आता असे कायदे बनविण्यात पहिल्यासारखी मजा उरली नाही.
आचारसंहितेत काही काळापुरते राजकीय प्रचाराला बंदी असली तरी चित्रपट दाखवण्यावर बंदी नाही. त्यामुळे आर्टिकल ३७०, बस्तर,अटल, सावरकर, रझाकार, केरला स्टोरी सारखे चित्रपट थिएटर, ओटीटी प्लॅटफॉर्म,टीव्ही चॅनेलवर प्रदर्शित होऊन आपले काम चोख बजावतील.
तसेच स्टार प्रचारकांच्या मतदारसंघातील
आपल्या नेत्यावर प्रेम असणे समजू शकतो पण शरद पवारांना 'माझा बाप,बाप माणूस' वगैरे लिहिणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की शरद पवार वडील आहेत ते फक्त सुप्रिया सुळे यांचे. एवढं लगट करायला तुमच्या रेशनकार्डवर बाप म्हणून शरद पवारांचे नाव आहे का रे मूर्खांनो ?
पद,पैसा, सत्ता यासाठी स्वतःचा
प्रभू राम वर्षानुवर्षे गोणपाटात होते तेव्हा शंकराचार्याला वाटले नाही की माझ्या देवाचे मंदिर होईपर्यंत मी देखील वातानुकूलित सुखासीन जीवन सोडून संपूर्ण भारतात समाज जागृती करत फिरेल.
आता तो राम गोणपाटातुन वातानुकूलित दालनात चालला आहे तर यांना धर्मावरील मालकी हक्क आठवला.
काही वर्षांपूर्वी महाबळेश्वरला कार्याध्यक्ष पदावरून जे नाट्य घडलं होतं ते कालचक्र उलटं फिरवून येत्या गुढीपाडव्याला शिवसेनेला नवीन शिवसेनाप्रमुख मिळेल व एक वर्तुळ पूर्ण होईल.
पवार साहेबांनी अनेक राजे,महाराजे,संस्थांनीक,वंशज नामक मंडळी गरज भासेल तशी त्यांची धुणी भांडी करायला ठेवली होती. भाजपच्या डांगीला खाज आली आणि त्यांनी वंशज नावाची ही झ*वती गाडी उरावर घेतली. घ्या आता .....
टाय कोट घालायचा, ब्रिटिशांबरोबर चहा पाणी करायचा, ब्रिटिश व्हाईसरॉयच्या बायकोच्या इनबॉक्स मध्ये शिरून टप्पेबाजी करायची, ब्रिटिशांचे मंत्री पद वगैरे घ्यायचे, ब्रिटिशांना माय बाप म्हणायचे सोडून विनायक सावरकर नावाच्या मनुवादी ब्राह्मणाला भारतीय स्वातंत्र्य, क्रांती, पिस्तुले वगैरे
हि एक सत्यघटना आहे. ते साल होतं १९७४. स्थळ बेलग्रेड. Marina Abramović नावाच्या एका तरूणीने एका विचित्र खेळात सहभागी होण्यासाठी तिच्या परिसरातील जनतेला आवाहन केलं होतं. त्या खेळातील प्रमुख आणि एकमेव पात्र ती स्वतः होती. एका मोठ्या हॉलमध्ये ती सहा तास स्थिर उभी राहणार होती आणि तेथे
बारामती विधानसभा मतदारसंघ आहे जवळपास साडेतीन लाख मतदारांचा तर बारामती लोकसभा मतदारसंघ आहे एकवीस लाख मतदारांचा. विधानसभा लोकसभा निवडणुकीत साधारणपणे ५५ ते ७० टक्के मतदान होते असे गृहीत धरू. म्हणजे जवळपास बारा लाख मतदान लोकसभेला आणि अडीच लाख मतदान विधानसभेला होते. महादेव जानकर आणि
उद्धव ठाकरेंचा राजकीय मार्गदर्शक : शरद पवार
राजकीय भागीदार : नाना पटोले, प्रकाश आंबेडकर
कायदेशीर सल्लागार : उल्हास बापट
मुख्य प्रवक्ता : संजय राऊत
स्टार प्रचारक : सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर
पक्ष हितचिंतक : वागळे, सरोदे,चौधरी आणि तमाम फुरोगामी
अशा प्रतिकूल परिस्थितीत बिचारे शी.
अमोल कोल्हे नामक लबाड कोल्ह्याचा एक चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. लक्षात ठेवा हा तोच लबाड कोल्हा आहे ज्याच्या तोंडी शिवाजी महाराजांची भाषा,अंगावर संभाजी महाराजांचा वेष परंतु हृदयात मात्र सूर्याजी पिसाळ आहे. (१)
तुमचा होणारा खासदार लोकसभेत १) समान नागरी कायदा २) जनसंख्या नियंत्रण कायदा ३) वन नेशन वन इलेक्शन आणि यासारख्या महत्वाच्या कायद्याच्या बाजूने मतदान करणारा हवा असेल तर कमळ, धनुष्यबाण व घड्याळाच्या चिन्हावर मतदान करावे.
तुषार दामगुडे
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या बाबत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, जातीवाचक भाष्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बामसेफ संघटनेचे समाजकंटक पदाधिकारी सचिन बनसोडे व रोहित शिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.
@Manojpochat
मराठी फुरोगाम्यांनी डांगीला घट्टे पडेपर्यंत थिएटरमध्ये बसून स्वखर्चाने जवान आणि पठाण पाहिला पण शाहरुखने मात्र सत्यशोधक पार कोसळला तरी चार शो बुक केले नाहीत.
ही आहे मराठी फुरोगाम्यांच्या एकतर्फी प्रेमाची लायकी
डुक्कर खाणाऱ्या लोकांना मुसलमान घर आणि दुकान देतील का ? कळवा मुंब्र्यात मुस्लिम वस्तीत डुक्कराचे मांस विकणारी किती दुकानं आहेत याची यादी जाहीर करा.
@Awhadspeaks
अनघा घैसास Rock's, शेणकिडे shock's.
शत्रूसैन्य समोर पाहून पळून न जाणाऱ्या तीनशे वीरांचा तोंडी वारसा सांगून चालणार नाही, त्यांच्यासारखी हिंमत देखील दाखवायला लागेल. अन्याय सहन करत गांडूळ म्हणून जगण्यापेक्षा आपल्या हक्कांसाठी मार खाल्ला तर किमान आयुष्यभर लज्जास्पद तरी वाटणार नाही.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भलामोठा अनधिकृत बॅनर लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या आमच्या संसदरत्न ताई.
मतदारांनो यांचा संसदरत्न पुरस्कार जितका खोटा तितकाच यांचा वाहतुकी विषयीचा कळवळा देखील खोटा.
गोखले इन्स्टिट्यूट पुणे हे एक सरकारी अनुदानावर चालणारे डीम्ड विद्यापीठ आहे. भारतीय सरकारचे सर्व शैक्षणिक कायदे यांना लागू होतात. या इन्स्टिट्यूटमध्ये निवडणूक आयोग, भारत सरकार यांच्या राजमुद्रा वापरून मतदान न करण्यासाठीचे आवाहन म्हणजे NOTA चा प्रचार करण्यात येत आहे. NOTA चा