कोविड झाला तेव्हा माजी मुख्यमंत्री , नागपूरचे माजी महापौर देवेंद्र फडणवीस हे नागपूर मध्ये ऍडमिट न होता मुंबई महापालिकाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते आणि हे विचारतात उद्धव ठाकरेंनी काय केलं मुंबईत😂
Thank you
@AUThackeray
@OfficeofUT
केदार दिघे सारख्या सुजाण आणि सुशिक्षित उमेदवाराला मतदान करा..
बाब्याचा पराभव होणार.
मशालला मत द्या 🔥🔥
महाराष्ट्रासाठी मत द्या 🔥🔥
@MiKedarDighe
@AUThackeray
मुंबई गुजरातींच्या घशात घालणाऱ्यांना मत देण्यापेक्षा काँग्रेसच्या वर्षा ताईंना मतदान करणे चांगले..
@mieknathshinde
बाळासाहेबांनी पाठीवर थाप मारली असती आणि कौतुक केले असते
महाराष्ट्रात जेव्हा ठाकरे सरकार कोविड सेंटर बनवत होते, तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने मृतदेह नदीत फेकले होते...
शिवसेनेला UBT मतदान करा
@AUThackeray
@OfficeofUT
Yogi gov👇 Thackeray Gov👇
मुंबईच्या सहापैकी पाच खासदारांनी मराठीत शपथ घेतली...
भाजपच्या गोयल यांनी हिंदीत शपथ घेतली...
यावेळी मुंबईतील सर्व आमदार मराठी असावेत...
जय महाराष्ट्र 🔥🔥🔥
महाविकास आघाडी मत द्या 🔥🔥
महाराष्ट्राला मत द्या 🔥🔥
एक शिवसैनिक या नात्याने पुढच्या वर्षी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वार्षिक पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व्हावी अशी माझी इच्छा आहे...
जय महाराष्ट्र 🔥🔥
@AUThackeray
@OfficeofUT
कोल्हापूरकरांना गद्दारी आवडत नाही,
गद्दारी केल्यावर धैर्यशील माने यांची गाडी लोकांनी अडवली,
मतदान मागायला बाहेर पडल्यावर तेच होणार.. धैर्यशील माने पुन्हा कधीही निवडणूक जिंकणार नाहीत 🔥🔥🔥
अभिनंदन
@NarvekarMilind_
मिलिंद नार्वेरकर
@NarvekarMilind_
चुकून विधानसभेच्या सभागृहात बसले होते आणि नंतर त्यांना निघून जाण्यास सांगण्यात आले. आज त्यांनी आमदार म्हणून शपथ घेतली..
उद्धव ठाकरे
@OfficeofUT
कधीच विसरत नाहीत..
सगळे हिशेब चुकते होतील..
@AUThackeray
सुनेत्रा पवार हरल्या तर मी विधानसभा लढवणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते.
पण लोकसभा निवडणूक संपताच सुनेत्रा पवार हरल्या अजित पवार यांनी बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवारांना दूर करण्याचा निर्णय घेतला …
अजित पवारांचा पराभव झाला पाहिजे
“कॉंग्रेस सोबत गेले म्हणजे हिजडे & all बोलता.. , खरे हिजडे तर तूम्ही आहात” - ताईनां माझा सलाम🫡🔥
आणि अश्या प्रकारे सगळयात भक्तांना ताईनीं कूत्र्या सारख धूतल आहे… more power to her 💀👏🏻
#ManipurViolence
#PrajwalRevanna
फडणवीस 5 वर्षे मुख्यमंत्री आणि 7 वर्षे गृहमंत्री होते आणि आता ते महाविकास आघाडीला सवाल करत आहेत,
नेतृत्वाचा विचार केला तर फडणवीस हे महाराष्ट्रातील सर्वात कमकुवत नेते आहेत.
महाराष्ट्रातील
@Dev_Fadnavis
हे सर्वात ओव्हररेटेड राजकारणी आहेत.
1. लोकांचा पाठिंबा नाही
2. दु तोंडी
3. शहा आणि मोदींशिवाय काहीही नाही
4. स्वतःची 1 जागा सुद्धा जिंकू शकत नाही
5. भाजपच्या इतर नेत्यांना दडपण्यासाठी ED आणि CBI
40 आमदार , 13 खासदार ह्यांनी Ed आणि 50 खोक्यासाठी स्वतःला विकले पण तरीही भाजप आणि शहा व त्याच्या धमक्यांना भीक न घालणारा नेता 🔥🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
@OfficeofUT
@AUThackeray
राणे कुटुंबीय पक्षात सामील झालेल्या पक्षासाठी पनवती लागते.
महाराष्ट्रात भाजपचे 23 खासदार होते, आता फक्त 9 आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपला ५० जागाही मिळणार नाहीत.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी तरूणांना कसं लढायचं हे शिकवलं आहे 🔥🔥
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली चांगले नेते तयार होत आहेत 🔥🔥
जय महाराष्ट्र 🚩🚩
@OfficeofUT
@PawarSpeaks
मविआ कडे सध्या
77- आमदार
20+ विधानपरिषद आमदार
10 लोकसभा खासदार
9 राज्यसभा खासदार
त्यांनी ह्या सरकारने चालवलेल्या गुंडाशाही विरोधात मोर्चा, आंदोलन काढून टांगा पलटी घोडे फरार केला पाहिजे ,
बाळासाहेब नेहमी म्हणायचे थंड डोक्याचे राहाल तर चिरडले जाल !!!
@AUThackeray
@OfficeofUT
नारायण राणे
अजित पवार
प्रफुल्ल पटेल
हसन मुश्रीफ
वायकर
भावना गवळी
प्रताब सरनाईक
या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते मग त्यांना क्लीन चिट मिळाल्यावर भाजप आघाडीत सहभागी झाले
या निर्लज्ज माणसाने मराठी व्यापारी आणि मराठी नेत्यांना टार्गेट केले आहे आणि केंद्राच्या संघटनेमुळे पक्ष फोडले आहेत.
सूत्रांनुसार त्याने महिलांवरही अत्याचार केले आहेत पण तरीही सरकारकडून कोणतीही कारवाई होत नाही. नोव्हेंबरनंतर शिक्षा निश्चित आहे
युवासेना म्हणजे फक्त आदित्य ठाकरे 🔥🔥
बरोबर वर्षभरापूर्वी एक पणवती युवासेना सोडून गेली तर बोल लवडू ने त्यावर विडिओ बनवून त्याला शीर्षक दिले होते युवासेना संपली वैगेरे ,
आशा आहे बोल लवडू चे डोळे उघडले असतील
@bolbhidu
भाजप आणि औरंगजेब एकच..
आदित्य ठाकरे
@AUThackeray
आणि उद्धव साहेबांना
@OfficeofUT
संपवण्यासाठी त्यांनी देशमुखांना स्वाक्षरी करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
पण
@AnilDeshmukhNCP
देशमुख यांनी १३ महिने तुरुंगात गेले & ते निर्दोष सुटले
@iambadasdanve
मराठी माणसाने शिंदे, भाजप आणि अजित पवार यांना ��धीही मत देऊ नये !!!
भाजप मुंबईत एकही मराठी उमेदवार देणार नाही कारण त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल द्वेष आहे.
आणि उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले लोक आता जोकर झाले आहेत