ढासळलेली आरोग्यव्यवस्था,
रुग्णालय मृत्यू,
मराठा आरक्षण,
त्यांवर लाठीचार्ज,
अमर्याद लांबलेली घटनाबाह्य राज्य सरकार संदर्भातील प्रक्रिया,
अन्य राज्यात जाणारे प्रकल्प,
पेपर फुटी,
कंत्राटी नोकरभरती,
शेतकरी निधी भ्रष्टाचार
या बातम्यावरून लक्ष वळविण्याची सुपारी उचलली...