पहिले ५ विजयी खासदार
सौ. सुप्रियाताई सुळे - बारामती (१.७५ लाख)
डॉ. अमोल कोल्हे - शिरूर (२.२५ लाख)
श्री. निलेश लंके - नगर दक्षिण (९० हजार)
श्री. अमर काळे - वर्धा (७० हजार)
श्री. भास्कर भगरे - दिंडोरी (१.२० लाख)
तुम्ही जर "सोरेन" नावाचे एक आदिवासी राज्याचे मुख्यमंत्री असाल तर तुम्हाला जामीन मंजूर होणार नाही...
तुम्ही जर "अग्रवाल" नावाचे व्यापाऱ्याचे कारटे असाल तर दोन व्यक्तींचा जीव घेऊनही तुम्हाला जमीन मंजूर होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच...
कुलकर्णी... अंगातला अनाजी जात नाही वाटतं..
छत्रपतींना आम्ही त्यांच्या घरी जाऊन उमेदवारी दिली आहे, उदयनराजे भोसले यांना उमेदवारीसाठी तुमच्या गुजराती बापाने किती दिवस दिल्लीत झुलवलं ते सांग ना चोंग्या.
पूर्वी सरंजामदार छत्रपतींना भेटायला जायचे.
आणि छत्रपतींना सरंजामदारांकडे जायला लागतय🤦🏻♂️
असो. इथे एक पाटील छत्रपती निवडून देतोय तर बाकी काय बोलायचं🤷🏻♂️
#शरद_पवार_लॉजिक
जर पंकजा मुंडे पराभूत झाल्या...
तर उदयनराजे भोसले स्वतः राजीनामा देऊन पंकजाताईंना साताऱ्यातून निवडून आणणार असा त्यांनी शब्द दिलाय.
भोसल्यांचं रक्त आहे.. खोटं बोलणार नाही !
लोकसभेच्या निकालातून मी काहीही धडा घेतलेला नाही...
फोडाफोडी, कट कारस्थान हे उद्योग आजही मी बिनधास्तपणे करतो. कारण मी सत्तेपुढे जनतेला गृहीत धरतो.
आपलाच अनाजी !
हे बघा बाजारू विचारजंत... याला चेक लिहिता येत नाही !
असले अडाणी विधान परिषदेवर पाठवणारा बहाद्दर किती हुशार असेल विचार करा.
याला कॅश मागितली असती तरी याने मनोरंजन बँकेच्या नोटा दिल्या असत्या.
ए शेंबडी अक्का...
बाप तू दाखव...
तू वसुलीचा आरोप केलाय ना? वसुलीबाज म्हणतेस ना? सिध्द कर मग !
चल बाप दाखव !
अजित पवारांच्या विरोधात फडणवीसांनी बैलगाडी भरून बाप आणले होते ते सगळे बाप कुठे गेलेत बघ.
दादांनी २० सेकंदात तिघांना उघडं पाडलं..
१) फडणवीस - साळसूदपणाचा आव आणणाऱ्या फडणवीसांनीच शिंदेंना ऑफर दिली होती.
२) शिंदे - विकासासाठी नव्हे तर केवळ मुख्यमंत्री पदाची ऑफर मिळाली म्हणून गेले.
३) अजितदादा - मुख्यमंत्री पदासाठी मी कोणत्याही पातळीला जाऊ शकतो याची जाहीर कबुली.
आता निवडणुका जवळ आल्याने आणि बहुतांश सहकारी अजितदादांसोबत गेल्याने श्री
@PawarSpeaks
यांना रायगडाची आठवण आली आहे.
सहानुभूती निर्माण करून मते मिळवण्याकरता या वयात शरद पवार यांना असे उद्योग करावे लागत आहेत. ४० वर्षांत शरद पवार यांना कधीही रायगडाची आठवण झाली नाही. कधीही दुर्ग
“तुला बघतोच यंदा कसा आमदार होतो ते” पासून सुरु झालेला प्रवास...
“बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल” आज इथपर्यंत आलाय.😭😭
श्रीरंग बारणे : अजित पवार गटामुळे मतांवर परिणाम झाला...
सुनिल शेळके : नाही.. पार्थ पवार स्वतः मतदारसंघात तळ ठोकून होते.
अहो सुनिल अण्णा... त्याचीच तर तक्रार करताय ना बारणे 😂
भाजपच्या मुजोर व खोटारड्या खासदार दिंडोरीच्या डॉ. भारती पवार.
कांदा निर्यात खुली असल्याचं शेतकऱ्यांना खोटं सांगत आहेत, प्रत्यक्षात कांदा निर्यातीवर मोदी सरकारने बंदी घातली आहे.
- दिंडोरीचे भास्कर भगरे सप्तशृंगी गडावर गेले, तिथे नागरिकांनी एक अनियोजित सभा भरवली अन् प्रचारासाठी लाखो रुपये वर्गणी जमा केली.
- नगर दक्षिणमध्ये महिला स्वतःचा जेवणाचा डबा सोबत घेऊन स्वतःहून निलेश लंकेच्या प्रचारात उतरल्यात.
ही निवडणूक जनतेची आहे, जनतेने हातात घेतली आहे !
भाजपचा उलटा प्रवास सुरू झालाय !
अर्जुनी मोरगावचे भाजप खासदार सुनील मेंढे एका गावात प्रचारासाठी गेले असताना स्वाभिमानी गावकऱ्यांनी त्यांना हाकलून लावले.
तुमचा बाप शेतकरी असेल तर सरकार तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही,
तुमचा बाप अंबानी असेल तर तुम्ही चड्डी दोस्त असल्यासारखे मुख्यमंत्र्याच्या खांद्यावर हात ठेवू शकता !
एकीकडे महाविकास आघाडी सरकार..
कोरोनाचा काळ होता...
तरीही वारीची परंपरा कायम ठेवली. सोबतीला पोलिस, अँब्युलन्स असा ताफा देत आषाढीची वारी आनंदात पार पाडली.
दुसरीकडे निशस्त्र वारकऱ्यांवर अमानुषपणे हल्ला करणारे फडणवीस !
विचार करा आणि मगच मत द्या !
वर्षांनुवर्षे ओस पडलेल्या घाटात ज्याने प्राण फुंकला बैलगाडा शर्यतीवरील बंदी ज्याने उठवली.. त्या मावळ्याला आम्ही पुन्हा संसदेत पाठवणार.. !
आमचं ठरलंय...
भिर्रर्रर्रर्रर्र... म्हणायचं
अन् तुतारीचं बटन दाबायचं !
अजितदादा...
आख्खे ७०,००० कोटी एका रात्रीत वाटले तरी काहीच उपयोग नाही. महाराष्ट्रातील जनता सध्या स्वाभिमानाचा, निष्ठेचा लढा लढतेय. काहीही करा.. तुमच्या कर्माने तुमचा पराभव निश्चित आहे !
याला मी पक्षात आणला, त्याला मी उभा केला, त्याला मी निवडून आणला... अहो दादा काय म्हणताय ?
जर शरद पवार साहेबांची हुकूमशाही होती, तर इतकं सगळं तुम्ही कसं केलं ?
बरं असं समजू की केलं... तर बिचाऱ्या पार्थने काय घोडं मारलं होतं ? तुमची एवढी ताकत होती तर त्याला का नाही निवडून आणलं ?