२००५ ला झालेल्या जमीन व्यवहारातून नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध जोडून त्यांना अटक केली जाते. पण २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्याचा तपास केला जात नाही, नोटबंदीच्या गैरव्यवहाराचा तपास होत नाही. गुजरात दंगल, जज लोया पासून राफेल, पेगासस य���वर कारवाई होत नाही. ही गोष्ट तटस्थ लोकांसाठी!