संघर्ष, स्ट्रगल, रात्रंदिवस अभ्यास, जीवतोड मेहनत, जेवणाची भ्रांत,गरिबीची परिस्थिती, पैशाची चणचण.
हे सगळे शब्द फक्त
#MPSC
#UPSC
साठीच जन्माला आले की काय असं आजकाल वाटायला लागलंय.
या भाषणांनी तर पोरांची-पालकांची वाट लावली आहे.
एक आदर्श शिक्षक,वकील,डॅाक्टर,यांचं काहीच योगदान नाही?