पक्ष व 40 आमदार फोडले तरी उद्धव ठाकरे यांना राज्यात मिळणारा प्रतिसाद अचंबित करणारा आहे.भाजपला ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. त्यामुळे रवींद्र वायकरसारख्या लोकांवर नव्याने इडी कारवाई सुरू केली आहे.
उद्धव यांना कसे थांबवायचे हा भाजप समोर मोठा प्रश्न आहे.
पण उद्धव ठाकरे थांबत नसतात.