फाशीच्या प्रतिक्षेत असताना लिहीलेल्या आपल्या
Why I am An Atheist
या पुस्तकात सरदार भगत सिंह लिहीतात...
प्रगती करणार्या प्रत्येकासाठी आवश्यक आहे की त्याने सर्व रुढी, परंपरा, सिद्धांतां मधे दोष शोधावा.
त्याने एक एक करत सर्व जुन्या रुढी परंपरांना अव्हान द्यावे.
I am a
#Maratha
, not a
#freeloader
. I have never got a single freebie, on account of my surname and I'm proud of it!
But I stand with those who get reservations for being oppressed for thousands of years and I don't stand with those who oppressed them.
Repost if you agree.
मॅडम तुम्ही जर बाॅलीवुड मधे पात्राची गरज म्हणून विवस्त्र झालात तर आमची काहीच हरकत नाही कारण सिनेमाला अडल्ट सर्टिफिकेट असतं.
पण जर तुमच्या खर्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला विवस्त्र केलं तर तुमच्यावर झालेल्या अन्याया विरोधात पण आम्ही उभं राहणार, तुमची विचारधारा कितीही नीच असली तरी.
शेलार तुमच्या आईला, बहिणीला, वहिनीला हे ट्विट दाखवा, आणि त्यांच यावर काय मत आहे ते ही विचारा.
आणि जर त्यांनी ही तुमच्या या स्टेटमेंटच समर्थन केल तर तुम्हाला सह कुटुंब संस्कार वर्गात जायची आवश्यकता आहे.
सध्या पुरता तुम्ही तरी जा.
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...!
रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!!
वा!
आम्ही सकाळीच म्हटले होते
रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...!
आता रायगडमधेच आहात तर
हसीना पारकर यांच्या काही ��ालमत्ता आहेत
जिरेटोप व पेशवा पगडी अभिमानाने मिरवतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या भामट्यांची मस्तं जिरवतात🔥
पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेलांनी जिरेटोप घातला म्हणून महाराष्ट्रातील भामटे पुरोगामी छाती बडवतायत.
पंतप्रधान मोदी यांनी जिरेटोप घातल्याने थोरल्या कैलासवासी स्वामींचा अपमान कसा होऊ
फडतुस उच्चवर्णीय मानसिकता...
सदर फोटो हा एका मेहनत, मोलमजुरी करुन पोट भरणार्या इसमाचा आहे परंतु याच फोटोला माॅर्फ करून त्यावर उद्धव ठाकरे किंवा इतरांचा चेहरा लावुन
@shivanigokhale
आणि तत्सम फडतूस मानसिकतेचे लोक खिल्ली उडवायचे कामे करत असतात.
पण मुळात प्रश्न हा आहे की सदर फोटोमधील
मोदीजीनी महाराष्ट्रासाठी काय केले असे वर तोंड करून विचारायचे ?
आणि नंतर त्यांनीच सुरू केलेल्या "वंदे भारत" एक्स्प्रेस मधून प्रवासाचा आनंद लुटायचा ! 😂😂
ओ उध्दव
@OfficeofUT
ठाकरे, कोठून आणता एव्हढा हलकटपणा ??
सवतःच्या मागण्यांसाठी काढलेल्या मोर्च्यांमध्ये मग ते कोणी पण असो, महाराजांचा वापर करण टाळावा..🙏🏻
एक योद्धा आणि करोडो लोकांचे दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज.
मुरली अण्णा हे मुळशीकर आहेत पण चुकीच्या पक्षात आहेत. पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण रवीभाऊ सर्वसामान्यां मधला कार्यकर्ता त्यामुळे सपोर्ट तर भाऊलाच.
अण्णा तुम से बैर नहीं..
मोदी तुम्हारी खैर नही..
#रविंद्र_धंगेकर
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...!
रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!!
वा!
आम्ही सकाळीच म्हटले होते
रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...!
आता रायगडमधेच आहात तर
हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत
काही झालं तरी मी बहीण प्रियांकाच्या विरोधात नाही लढणार, पिलभीत ऐवजी यारबरेलीतुन निवडणूक लढवावी अशी सुचेना केल्या नंतर वरुन गांधींचं उत्तर.
महाराष्ट्रातला भाऊ यात कमी पडला.
ताई माझ्या मनात पण हाच विचार येतो जेव्हा मी लहान लहान मुलं रसत्यावरुन हातात भगवा घेऊन जय श्रीराम अशा गळा फाटे पर्यंत बोंबलत घोषणा देत असतात.
तेव्हा मला पण वाटतं..
अभ्यास बिभ्यास गेला खड्ड्यात, धर्मापुढे करिअरची काय किंमत?
मनोज जरांगे ची लहान मुलगी सुद्धा या आरक्षणाच्या लढाईत उतरतेय.. आमच्या शुभेच्छा.. असंच लढत रहा अभ्यास बिभ्यास गेला खड्ड्यात.. पहिले आरक्षण मग बघू काय करायचं ते आयुष्यात कारण आरक्षण ही जीवन है. ज्यांना आरक्षण मिळतं तेच आयुष्यात काहीतरी करू शकतात बाकी सगळे बरबाद होतात.
तू लढ बेटा✌️
तुम्हाला हे ठाऊक आहे का,वंदेभारत एक्सप्रेसचा जास्तीत जास्त वेग आहे 180kmph
परंतु वंदेभारतने आज पर्यंत सरासरी गाठलेला वेग आहे 83kmph. याच कारण आहे सध्या अस्तित्वात असलेल्या 70% रेल्वे रुळांची अवस्था, थोडक्यात वंदेभारत ही विचार न करता आणलेली एक अपयशी रेल्वे आहे.
#भक्त_नही_मानेंगे
या महिन्यात घडलेल्या चार घटणा ज्यांनी शिकवले की सर्व संपल्या नंतर पण तुम्ही गेम मधे परत येऊ शकता.
1. सर्व संपले असे वाटत असताना काॅंग्रेसच कमबॅक
2. अजित पवार 40 आमदार घेऊन गेल्या नंतर पण शरद पवारांची भरारी.
3. आख्ख पक्ष फोडुन शिवसेना उद्धव ठाकरे संपले वाटत असताना पण गद्दार 👇👇
इतके iPhone खपले तितके iPhone खपले, 700 रु किलो मटण खातात, 1000 ची दारु पितात आणि कुठे आहे महागाई म्हणणार्या भडव्यांनी हा विडीओ बघावा.
काळीज पिळवटून नाही गेलं तर माणूस म्हणून जगायच्या लायकीचे नाही तुम्ही.
'इतना पैसा नहीं है'
डेढ़ मिनट का ये वीडियो आपको डिस्टर्ब कर सकता है. सोचिए, एक आम आदमी की जिंदगी में क्या चल रहा है और आपकी टीवी पर खबरों में क्या चल रहा है.
रविंद्र धंगेकर कोण आहे?
तब्बल 30 वर्ष कसब्यात समाजकारण आणि राजकारणाचा अनुभव असलेला सामान्य लोकां मधला एक फुटकळ नेता.
मोदीजी कोण आहेत?
साक्षात विष्णुचा अवतार..
तरी त्यांनी एकदा कसब्यातुन निवडणूक लढवुनच दाखवावी.
ही होती भाजप ची लायकी.
आर. के. लक्ष्मण यांच 1990 मधलं कार्टून ज्यात बाळासाहेब आणि प्रमोद महाजन सिट्स साठी वाटाघाटी करताना दिसत आहे.
"सपेले को कितना भी दुध पिलाओ बडा हो कर काटता ही है"
अरे चमन चु, पुणे IT Park ची सुरुवात 1992-93 मधे झाली.
Geometric Software Solutions Co Ltd च पहीलं डेव्हलपमेंट सेंटर फेज 1 मधे 1995 साली सुरु झालं होतं.
कुठे अटलजींची अगरबत्ती लावतो?
हिंजवडी आय टी पार्कची मुळ संकल्पना सुनिल वनारसे याची होती.
हिंजवडी आय टी पार्क याचे भूमिपूजन 1998 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते. त्यावेळेस राज्यात युतीचे सरकार होते. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री होते गोपीनाथजी मुंडे.
यात नाराजचंद्र
RaGa चांगला नेता आहे?
🤔
RaGa चांगला वक्ता आहे?
🤔
RaGa mass leader आहे?
🤔
RaGa चांगला पंतप्रधान होऊ शकतो का?
🤔
मग मला काय आवडतं राहुल गांधी मधे?
तो एक सभ्य, सुसंस्कृत व्यक्ती आहे, तो एक हळवा जाणीव असणारा नेता आहे.
अशा नेत्याची सध्या देशाला नितांत गरज आहे.
#RaGa
NPCI (National Payments Corporation of India) ज्यांनी UPI launch केल त्या NPCI ची सुरुवात 2008 मधे UPA2 च्या म्हणजे मनमोहन सिंह यांच्या काळात झाली होती.
टिप: हे सगळ्या जगाला माहीत आहे, फक्त अंधभक्तांसाठी विशेष ज्ञान...
काँग्रेस मधून इतके भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये गेले की आता काँग्रेस भ्रष्टाचारी मुक्त आणि भाजप भ्रष्टाचार्यांची पार्टी झाली आहे.
#भ्रष्टाचाऱ्यांची_आई_कमळाबाई
लोकं उगाच आमच्या ताईंना ट्रोल करतात.
घ्यायची तिथे योग्य भुमिका घेतात.
गरज पडल्यास आपण सपोर्ट करत असलेल्या पक्षा विरोधात पण भुमिका घ्यायला मागे पुढे बघत नाही.
माणसाने इतकं unbiased असावं.
More power to you
@SunainaHoley
ताई💪🏻
राजकारण आपल्या जागी पण सर्वात आधी महाराष्ट्र.
एकनाथ शिंदे पावसात भिजले, उद्धव ठाकरे पावसात भिजले, आदित्य ठाकरे प���वसात भिजले, गिरीश महाजन पावसात भिजले..
अरे काय उपकार ��रतात काय जनतेवर?
जनतेची सेवा जमत नसेल तर राजकारण सोडा.
इकडे लाखो लोक डोक्यावर नीट छप्पर नसल्यामुळे इच्छा नसताना पावसात भिजतात आणि यांचं काय कौतुक?
लाॅकडाउन मधे माझा मुलगा साधारण याच वयाचा होता, मस्त एक सी मधे माझ्या कुशीत झोपायचा.
आज ही हा विडीओ समोर आला की ह्रदय पिळवटून जातं.
नक्की दोष कोणाला द्यावा, सरकारला?
समाजाला, समाज व्यवस्थेला की स्वतःला?
मुस्लिम देश असुनही अबुधाबी मधे कुठल्याही आडकाठी शिवाय मंदीर बांधले जात कारण तिथले मुस्लिम सहिष्णू आहेत.भारतातले काही हिंदु मुर्ख आहेत.
मंदीर बांधल्याचा आनंद ते मशिद, चर्च च्या बाहेर बीभत्सपणे नाचुन, कर्कश्य आवाजात घोषणा देऊन साजरा करतात.
आणि म्हणून वाद होतात.
मुस्लिम देश असलेल्या अबुधाबी मध्ये कोणत्याही वाद विवादाशिवाय हिंदू मंदिर बांधण्यात आले.
पण भारतात हिंदू बहुसंख्य असतानाही प्रभू श्रीरामाचे मंदिर तयार होण्यासाठी कित्येक वर्षाचा लढा द्यावा लागला. कित्येक लोकांचे रक्त सांडले.
आणि हे सगळं काँग्रेसच्या नीच राजकारणामुळे झाले.
आग्राच्या दरबारात मागच्या रांगेत उभे केले म्हणून दरबारातु स्वाभिमाने बाहेर पडणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि सत्तेच्या, खुर्चीच्या लोभापाई गद्दारी करणारे आताचे राजकारणी कुठे...
राजे पुन्हा होणे नाही.
🇮🇳 आम्ही लहान होतो तेव्हा पासूनच 15 ऑगस्टला 26जानेवारीला छोटासा का होईना तिरंगा दिमाखात मिरवतो.
आम्हाला कधी कोणी "हर घर तिरंगा" सांगायची गरज नाही पडली..
आमचं तेव्हा ही देशावर प्रेम होतं आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील.
देशावर प्रेम करायला शिकवावं नाही लागत, आपसुक येत.
जय हिंद 🇮🇳
धन्यवाद अजित दादा, तुमचा काॅल आला पण कारण की माझं मतदान बारामतीत नसुन मावळला असल्यामुळे माझं मत मशालीला 🔥 ते पण डोळे झाकुन.
पुढच्यावेळी बघुयात तुमचं सिट असलं तर.
हा माणूस इतक्या मोठ्या संविधानीक पदावर असताना चौकातल्या पोरां सारखा का वागत असेल?
याच्या खांद्यावर हात टाक, त्याच्या पाठीवर थाप दे, कोणाला बळच हास्तोंदलना ऐवज मीठी मार, वगैरे.
वाराणसी मधे मोदींना मिळालेली एकुन मतांची सरासरी:54.24%
रायबरेली मधे राहुलला मिळालेली एकुन मतांची सरासरी:66.17%
वाराणसी मधे मोदींच्या विजयाच सरासरी अंतर: 7.63%
रायबरेली मधे राहुलच्या विजयाच सरासरी अंतर:
37.61%
या निकालात लोकांनी मोदींना नाकारल्याच आणि राहुलला स्विकारल्याच दिसतय
राहुल गांधी विसरून जातो की या देशात अजून पण 30% पेक्षा जास्त लोक अशिक्षित आहेत.
सरळ चूल, चुल्हा म्हणायचं सोडून stove म्हणतोय, अनपढ लोकांना वाटत केरोसीन वर चालतो त्यालाच फक्त stove म्हणतात.
बाकी या देशात gutter मे से gas वाले महान शास्त्रज्ञ पण आहेत हे लोक विसरून जातात.
राहुलबाबाकडे एक स्टोव्ह आहे न्यारा !
त्याला म्हणे लागतो कोळशाचा निखारा !!
😂😂
इंडियन लाफ्टर चॅलेंज स्पर्धेत राहुलबाबांना बिनविरोध विजेता घोषित करायला हवं. बटाट्यापासून सोनं तयार करण्याच्या त्यांच्या आयडियावर जगभरातले शास्त्रज्ञ अजूनही डोकं खाजवतच होते की, आज एक नवीनच आविष्कार
किती समर्थन करताय आपल्या नीच माणसीकतेच?
कशाला रडाताय?
कुठल्याही सुजान नागरिकाला कळेल की मी काहीही वाईट बोललो नाही.
25K + followers आहेत, एकाने समर्थन नाही केल तुमच्या मुळ ट्विट चे.
कमेंट सेक्शन बंद करायची नामुष्की आली. शरम असणार्या एखायाने ट्विट डिलीट केले असते.
किती नीच मानसिकता आहे या माणसाची... मी बॉलीवूड वर टीका केली तर याने माझेच कपडे उतरवायचे ठरवले का..?
माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याचा काय संबंध...???
माझ्या खऱ्या आयुष्यात माझ्याबरोबर काय होईल ते मी बघेल पण तुझ्यासारख्या नीच लोक रोज महिलांना सोशल मीडियावर घाणेरडी अश्लील भाषा
अनाजी पंत हे छत्रपती शिवाजी महाराजां वेळी पण होते, राजश्री शाहू महाराजां वेळी पण होते आणि आजच्या शाहू महाराजां वेळी पण आहेत.
ना छत्रपती शिवाजी महाराजांना फरक पडला, ना राजश्री शाहू महाराजांना फरक पडला ना आताच्या शाहू महाराजांना फरक पडेल.
अणाजी येतात आणि जातात.
अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपात जर सच्चाई असेल तर मला वाटतं लोकांनी सर्व वैचारिक मतभेद सोडून किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध करावा.
कारण दाणवेंच्या म्हणण्यानुसार सोमय्या महाराष्ट्र, महाराष्ट्रीयन महीलां विषयी गलिच्छ बोलत आहेत.
कशाला दोघींच्या जखमेवर मीठ चोळताय?
एकीचे करिअर सुरु व्हायच्या आधीच संपले आणि दुसरीचे ठिकठाक चालले होते तर कुठली पणवती लागली की सगळ्यात जास्त फ्लॉप सिनेमे देणारी हिराॅइन चा खिताब मिळवला.
या दोन महिलांच्या शापाने दोन पक्ष आणि त्या पक्षाचे अहंकारी पक्षप्रमुख यांची बरबादी झाली.
बाईचा शाप लय वाईट असतो ✌️
रामायण आणि महाभारत वाचा रे कळेल सगळं...!!!
माँ: बिटीया देख तो बाहर कोण आया है
बेटी: माँ आशिष है.
माँ: बेटी जलदी से घर के अंदर आ..
अरे सुन सून.....
बकरिया भी अंदर ले ले.
#बलात्कार_समर्थक_आशिष_शेलार
अमोलचा बाप पब मधे वेटर होता, पब बंद, नोकरी गुल, खायचे वांदे.
असं मी म्हणणार नाही कारण मी 'मोदी का परीवार' नाही.
अमोल, दोन निष्पाप जीव गेलेत,
थोडी तरी लाज बाळग.
रविंद्र धंगेकरला जेव्हापासून कळालंय कि पब मध्ये देशी दारु, तंबाखू आणि गुटखा/मावा मिळत नाही तेव्हापासून ते जास्तच भडकलंय. पुण्यातले सगळे पब बंद करेपर्यंत तंबाखू खाणार नाही अशी शपथ घेतली आहे त्याने 🤣