सर्व हिंदू सडलेले आहेत, मी भारतीय संविधान मानत नाही असे म्हणणाऱ्या शर्जील उस्मानी वर राज्य सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही पण हनुमान चालीसा म्हणणाऱ्या राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या अंमलबजावणी नाही चेष्टा करत आहेत.