इतिहासाची मढी उकरून दुश्मनांनी,
दुरुस्तीचं राजकारण चालवलं आहे,
मी कसं सांगू यांना की
भूतकाळ असतो पालीच्या तुटलेल्या
शेपटासारखा वळवळ करणारा ,
काल त्यांनी गांधी मारला
आज ते देशच मारू पाहताहेत...
-नामदेव ढसाळ......
ज्याला पेंग्विन म्हणता तो या वयात अख्खा समुद्र पालथा घालतोय, तुझं शेंमड अजून पण डबक्याच्या बाहेर नाही निघालंय!
ज्याची लाज वाटावी तेच मिरवतोय, भैताडा जमिनीवर ये सत्य समजून घे!
दोन महिन्याआधी INDIA क्लोज फाईट देतील वाटत असं कोणालाही वाटत नव्हतं!
काँग्रेस चे अकाउंट गोठवण्यात आले, न्याय पत्र पूर्ण भारतभर सगळ्या मतदारांपर्यंत पोहचवायचं कसं मोठा प्रश्न होता!
आणि अचानक बालिश बहू प्रत्येक सभेत त्यावर रडायला लागला!
स्वतःच्याच जाळ्यात अडकत गेला!
#शेटचिल्ली
पवार साहेब मराठा नेता ~मीडिया आणि संघी
कोणी obc नेता तर कोणी दलित नेता
फडतूस मात्र लोकनेता 🤣
अबे त्याले ब्राम्हणाचा नेता म्हणायची हिम्मत आहे का तुमच्यात!!
माझा 19 वर्षाचा मुलगा आज मला बोलला...
बाबा फाईट करायची आहे बदला पण घ्यायचा आहे पण डोकं शांत ठेवून.. घाई करू नका जास्त बोलू नका....वेळ द्या स्वतःला!
Don't react!
मुलं मोठी झाली हे आज कळालं 🙏
स्वतःच अपयश,अज्ञान,अकार्यक्षमता ,अशिक्षित असणे याचा न्यूनगंड असणे त्यामुळे या बालिश बहू ला सतत भक्तात बडबडणे व हे सारं लपवायला मोदींना चमकोगिरी हाच उपाय वाटतो.
नसलेला वा पूर्णपणे गमावलेला रिस्पेक्ट it cell, मीडिया ला कामाला लावून तो विकत घ्यावा लागतो!
1/3
10 yrs!
3650 Days!
NOT A SINGLE DAY HOLIDAY!
Works 18 hrs/day. Sleeps 3.5-4 hrs/day.
Total working hrs till date-65700
Age: 73 yrs
Focus- ONLY Nation Building.
Name- Narendra Damodardas Modi.
There is one Yuvraj also who needs vacation every month WITHOUT working.
(info
@Anand_Dasa88
अश्या राष्ट्रीय संकटसमयी राहुल गांधी यांनी लष्कर मध्ये भरती होऊन त्वरित सीमेवर जावे....
कर्नाटक प्रचार सोडून द्यावा त्यांनी.
विरोधात असले म्हणून काय झाले राष्ट्रसेवा महत्त्वाची....
लगेच जायला सांगा
भीमाच्या जमान्यात पहिली पिढी शिकली
हातात पुस्तकं घेऊन वाचायला शिकली
त्यायचीच तिसरी पिढी धर्मांध झाली
जिता देव सोडून दगडाच्या माग लागली
वाचन सोडून रस्त्यावर dj वाजवून राहिली
चिन्मय तन्मय नोकरीवर,बहुजनांची पोरं
रस्त्यावर काठ्या तलवारी भांजू लागली
1/3
वैताग आला वैताग आला
अबे काय तुम्हालेच आला
शाळेची फी, घरचा खर्च
दारू सिगरेट, रिचार्ज चा खर्च
Emi च टेन्शन, महिन्याचं बजेट
रोज हिशोब लावणं, वजाबाकी करणं
अखेर हातात घंटा नाय उरण
खरंच वैताग आलाय वैताग आलाय
वाटते सोडावं सारं, सन्यासी व्हावं
चाळीसेक वर्ष मागावी भीक
1/2
50 दिवसांनी चौकात आला नाही,
21 दिवसात कोरोना गेला नाही,
100 दिवसात काळा पैसा आला नाही,
इंधन दरवाढ, आतंकवाद, रोजगार,
तुह्यान काहीच जमलं नाही!!
झोला घेऊन निघून जाईल म्हणतो,
तू ना बायकोची जबाबदारी घेतली
ना जनतेची,
1/2
जनाब उध्दव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना लोकं चक्क निघून चाललीत ...
ढोंगी आणि बेगडी हिंदुत्वाला छत्रपती संभाजीनगरवासीयांनी नाकारलं म्हणायचं ...
#महाविकासआघाडी #छत्रपतीसंभाजीनगर
जेव्हा राजकारण कळत नव्हतं सहावीत होतो पण राजीव गांधी गेले बातमी कळली गावात तर मी आणि माझी लहान बहीण अक्षरशः रडलो होतो.. मॅजिक होतं त्या माणसाच्या चेहऱ्यात!
रिफायनरी प्रकल्प इतकाच चांगला आहे तर पोलिसांना पाठवण्या ऐवजी स्वतः जनतेमधे जाऊन प्रकल्प किती चांगला आहे हे त्यांना समजावून का सांगत नाही!
~उद्धव बाळासाहेब ठाकरे
याला धमकी दे, त्याला धमकी दे, तू कसा निवडून येतो, हा कसा निवडून येतो, ये नागपुरात कसा निवडून येतो हे मीच बघतो नाहीतर मी येतो बारामतीला. 🔥😂
कॉलर पकडून निवडून येणे ही लोकशाही नाही तर लोकांचे काम करून त्यांच्या मना मध्ये जिव्हाळा निर्माण करून निवडून येणे याला लोकशाही म्हणतात. 👇
राजकारणात चांगल्या चांगल्याचे अंदाज फोल ठरत असतात!
आज जो आपला वाटतो तोच जीवावर उठलेला दिसतो!
उद्धव ठाकरे एकमेव माणूस आहे वर्तमानात ज्याच्यावर डोळे बंद विश्वास ठेवू शकतो!
वराह अवतार पूजनीय,ढिवर माझा अति शूद्र
क्षत्रिय, अन्नदाता, बहुजन माझा शूद्र
दगडाचा देव करणारा वडार ही शूद्र
साऱ्यायचं कल्याण करणारा "भीम" आजही
अस्पृश्य
दगडाले शेंदूर फासून जगणारा मात्र सर्वश्रेष्ठ!
#भारत_म्हणे
निवडणुका 7 टप्प्यात घेऊन आपण चाणक्य आहोत,EC,मीडिया तर आपल्या दावणीलाच बांधलाय!
INC जवळ पैसा मीडिया नसल्याने आपण मात्र मंगळसूत्र,मासे,म्हशी,मंदिर,मुस्लिम असल्या मुद्द्यावर टप्प्याटप्प्यात हवा तसा प्रचार करून सहज बहुमतात येऊ या भ्रमात शेटचिल्ली स्वतःच्याच ट्रॅप मध्ये अडकत चाललाय!
गढूळ पाण्यानं तलाव झाला होता घाण
शांत राहिली जनावर आली नाही पाण्यावर
कित्येक दशकानंतर गाळ साचला बुडापाशी
आता सारे यायले लागले पाण्यापाशी
तहान भागवून जाये आपल्या कामासाठी
सहन नाही झालं काही डुकराईले
कारण त्यायले नाही भेटे घाणीत लोळाइले
1/2
ज्या देशात दलित आदिवासी यांना मंदिर प्रवेश नाकारल्या जातो!
घोड्यावर बसून वरात काढली, मिशी ठेवली म्हणून मारहाण होते त्या देशात खरंच एका आदिवासी महिलेने लोकशाहीच मंदिर समजल्या जाणाऱ्या वास्तुचं उदघाटन करने सनातनी लोकांना पचणी पडलं असतं का?
ताई नमस्कार 🙏
माझे जर तुमच्या इतके 2.34 लाख फॉलोअर असते आणि तीन तासात 67 like असते तेही जेव्हा मोठ्या हॅन्डल सोबत ओळखी प्लस टॅग केल्यावर!
मी 'लाचेखातीर' अकाउंट बंद करून रिल्स try केल्या असत्या!
म्हणे सामनात लिहितो आणि ॲक्शन घेतो…
अहो सर्वज्ञानी
@rautsanjay61
तुम्ही सामनात लिहिलेलं उद्धवजी तरी वाचतात का..?
तुमची शाब्दिक बडबड आणि सामनाच्या पानांची फडफड यांचा इफेक्ट एकच- शून्य…!
त्यामुळे तुम्ही लिहिलेलं कुणी वाचत असेल या शेख चिल्लीटाईप भ्रमात राहू नका…
दर दिवशी
एका डॉक्टर मत्रिणीचा msg
अरे आज बरं नाहीये मला
घशात खीचखीच... चोंदल नाक... भाजणार डोकं... हुडहुडी.. खूप खराब हालत आहे माझी 😭 😭
तरीपण क्लिनिक ला यावं लागलं, पेशेंट वाट बघत असतात!
मी ~अरे डॉ. इतकंच आवश्यक होतं तर मग एखाद्या "चांगल्या डॉक्टर" ला दाखवून औषधं घे ना!
1/2
आमच्या पुराणात सगळं लिहून ठेवलं होतं!
अगदी ब्रह्मस्त्र ते अग्निबाण, पुष्पक ते विज्ञान!
मग पुढच्या पिढी पर्यंत का पोहचल नाही!
उद्या विज्ञान आणखी पुढ गेलं तर कॉमिक्स वाले पण दावा ठोकतील आम्ही आधीच लिहून ठेवलंय!!
गांधींचा "राहुल" होणं सोपं नाही
ज्या कुटुंबाला त्याग स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आहे त्याचा फायदा मिळत असला तरी दबाव कायम आहे.
सामान्य लोकांना असंख्य अपेक्षा आहेत तर विरोधकांना गांधी नावाची सतत एक भीती आहे त्यामुळे कित्येक वर्षांपासून त्यांचा पप्पू म्हणून चारित्र्यहनन सुरु आहे
1/6
जुने लोकं सुटले!
@bharat_parody
अकाउंट ला जी लोकं फॉलो करत होती त्यांना चेक करून हळूहळू फॉलो करतोय 🙏
चुकून एखाद्या mc (माननीय चौकीदार) ला फॉलो नको म्हणून वेळ लागतोय 🙏
तुले भेवून घरात बसलो असतो
तुया विरोधात बोलण सोडल असत
पण आक्रमण झालं म्हणून मंदिर
सोडून पळणारा मी नव्ह!
वावरात पिकलं नाही म्हणून वावर इकून
पळणारा मी नव्ह!
कास्तकाराची औलाद व्हय तुले ह्याच मातीत गाडल्या शिवाय मरणारा मी नव्ह!
#भारत_म्हणे
ही पोस्ट मिस करू नका..
जगातील सर्वात मोठा रुंद बोगदा आपल्या महाराष्ट्रात होत आहे. ह्या मार्गाचा नामकरण 'मुंबई - पुणे मिसिंग लिंक' म्हणून म्हटलं ही पोस्ट मिस करू नका.
'महाराष्ट्र में विकास की बात होनी चाहीये'
1/11
काही लोकांना इतकं सहज पण जगता येत नाही ट्विट पण करता येत नाही!
सोप्प कारण आहे, न्यूनगंड, आयुष्यात काहीच बघितलेलं नव्हतं आणी आज सारं असून एकटं असणं! ना इतर भाषेच ज्ञान ना बाहेरील जगातील संस्कृती बद्दल माहिती!
दोन राजकीय लोकं भरपूर, बिनधास्त आयुष्य जगले नेहरू आणी बाळासाहेब ठाकरे 🔥
पन्नास दिवसांनी चौकात नाही आला ,
एकवीस दिवसात कोरोना नाही गेला ,
शंभर दिवसात काळा पैसा नाही आला ,
इंधन दरवाढ, आतंकवाद, रोजगार,
तुह्यान काहीच जमलं नाही, शेवटी
गावोगावी नुसता बोंबलत सुटला!!
1/2