आपली समाजव्यवस्था म्हंजे mass production मध्ये मध्यमवर्गीय माणसं घडवायचा कारखाना आहे असं वाटतं. नोकरी,घर,गाडी,लग्न,पोरं यात समाजाच्या दबावाखाली माणूस अडकत जातो आणि काही वेगळं करायची,रिस्क घ्यायची इच्छा मारून टाकतो.एकदा सेट झाल्यावर पुढे बघू असं म्हणत कधी तिरडीवर जातो कळत पण नाही.