चंद्रपुरात भाजपाचे हेवी वेट नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव अडीच लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करणाऱ्या प्रतिभा धानोकर
@PSDhanorkar
यांची हवी तेवढी चर्चा होतांना दिसत नाहीये।
गौतमी पाटीलने ज्या चुका आगोदर केल्यात त्याची तिने मोठ्या मनाने माफी मागितली आहे. पुरोगामी समजला जाणारा महाराष्ट्र ना कीर्तनाने सुधरला, ना तमाशाने बिघडला... सुपारी घेवून स्टेजवर हातपाय हलवणाऱ्या पेठेतल्या मराठी नट्यांचे गौतमीने मार्केट खाल्लं आहे त्यामुळे हा सगळा तळतळाट चालू आहे.
पुण्यात एकूण 8 आमदार आहेत. 5 भाजप तर 2 अजित पवार गटाचे आहेत. पण दारूच्या नशेत गुंग बिल्डरपुत्राच्या, बेफिकीर ड्राइविंगमुळे, बळी पडलेल्या निष्पापांच्या बाजूने उभा राहिला एकच आमदार - रवींद्र धंगेकर!
@DhangekarINC
-
@TheKakshay
गौतमी केवळ आयुष्यात चुलीवर नाही बसली... तिने आर्थिक कमाईत पुरुषांना पण मागे सारले. प्रत्येक पिढीत, जमान्यात छीनाल चारित्र्याचे पुरुष जन्म घेत असतात. अपवाद सोडले तर सर्व पुरुष हे छीनाल चारित्र्याचे असतात... बाई नाचणारी असो वा नांदनारी... हे एकाच नजरेने बघत असतात...
शरद पोंक्षेने त्याची पोरगी पायलट झाली म्हणुन तिचे अभिनंदन करताना त्यांच्या कुटूंबाच्या आनंदाच्या दिवशीसुद्धा काही देणघेण नसताना आरक्षणलाभार्थींना चिडवुन , टोमणा मारुन द्वेषच ओकलाय .तर सांगायचा मुद्दा एवढाच की ज्या दिवशी पोंक्षे मरेल अगदी त्याचदिवशी माझ्यासारखे 👇🏾
अमरावती आणि सोलापूरमध्ये दोन माजी खासदार नकली SC जात प्रमाणपत्र लावून आपापला कार्यकाळ पूर्ण करून गेले, धर्मांतरित मुस्लिम बापाच्या आणि जन्माने मुस्लिम असणाऱ्या आईच्या पोराने स्वतःला SC सांगून UPSC मधून नोकरी पटकावली, 17 कोटी स्वतःची आणि
मुंबईचा मुस्लिम हा शिवसेना (UBT) पक्षाचा बाजूने असल्याने भाजपाची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे। यावेळी मत विभागणी न होता, मुस्लिम समाजाचे एकगठ्ठा मतदान शिवसेना व काँग्रेसला जाईल असे चित्र आहे। तुम्हाला काय वाटत मुंबईत कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील।
अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'माऊली माऊली' आणि 'माझी पंढरीची माय' या गाण्यांमध्ये नास्तिक व्यक्तीला सुद्धा पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन करण्याची ताकद आहे. #आषाढीएकादशी #वारी #विठ्ठल #पांडुरंग
भारतीताई पवार यांचा पराभव या कारणांनी होईल
१) नरेंद्र मोदी आणि बीजेपीच्या विरोधातला जनतेचा आक्रोश बघता, ZP व पंचायत समितीला अडचण येईल म्हणून स्थानिक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे।
२) कांदा व द्राक्षाला भाव नसलेल्या शेतकरी प्रचंड नाराज आहेत। (निवडणूक काळात कांदा निर्यात बंदी)
झुंड बद्दल अप्रचार करणारे करतच राहतील, आपण आपल्या नागराज अण्णाचा झुंड थेटरात जाऊन बघायचा. नागराज अण्णाने मागील 10 वर्षात केलं आहे ते इथल्या स्वतःला सुपरस्टार म्हणून घेणाऱ्या बामणी कलाकारांना अजूनही जमलेलं नाही. #झुंड_पे_बोल
सोलापूरात प्रणिती शिंदे
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील
अन् धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे तिघेही उमेदवार टफ फाईट देत आहेत.
तरीही सर्व like-minded progressive लोकांनी ह्या पहिल्या आणि शेवटच्या वेळी ideological barricade तोडून, (१/२)
शरद पवारांनी दाखवून दिलं की, निवडणूक ही बूथ लेवल मॅनेजमेंटची लढाई असते. प्रत्येक बुथ, हरेका बुथवर किमान २० माणसं, प्रत्येक ३६ मतदारापाठी एक समन्वयक. इतकं मायक्रो मॅनेजमेंट या वयात. बारामती विधानसभेपुरतं तरी हे कमाल उदाहरण होतं.
@vaibhav_chhaya
राम कदम शाईफेक करणाऱ्या तरुणांच्या घरात घुसण्याची भाषा करतोय. या कदमच्या मतदार संघात हजारो बौद्ध, आंबेडकरवादी जनता राहते. हा राम कदम बोधगया ट्रिप काढतो म्हणून यातले अनेक जण कदमची चाटूगिरी करतात. काही वर्षांपूवी राम कदमने एका तरुणाला त्याच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली होती.
२०१९ मध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आदित्य ठाकरे जेव्हा राजभवनात गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर शिंदे व सुभाष देसाई दोघेही होते. शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यास उद्धवजींनी शिंदे यांनाच सांगितले होते. 👇🏾
प्रोबेशनरी IAS वापरतायेत AUDI कार ?
नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लाऊन घेतला. शिवाय
आमदार झाल्यानंतर स्वतःचं घर अभ्यासिकेसाठी देणारे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह मशाल आहे.
@RajabhauW
यांना मतदान कसे करावे हे या व्हिडिओत दिले आहे।
जस्टीस इज डिलेड आणि डेड !
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणं चूक आहे. ती कोर्टाने शोधलेली पळवाट आहे.
तार्किक भाग आहे:
१. जर राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे चूक होते तर त्या अवैध बहुमत चाचणीला उद्धव सामोरे गेले नाहीत, ही चूक कशी?
ZP अध्यक्ष म्हणून केलेली काम नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत। पालघरसाठी तोट्याच्या वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या नेत्यांपैकी एक भारतीताई कामडी आहेत। पालघरच्या मूलभूत प्रशांवर लढणाऱ्या भारती कामडी आहेत। पालघरच्या जनतेने स्वतःच्या मातीतला खासदार निवडुन द्यावा। जो तुमच्यासाठी लढेल।
- समीर गायकवाड. (बापू)
मराठा पोरापोरींनी केलेली रील्स एकच डायलॅाग मारतायत.
<<आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे.
राहिला विषय बरोबरीचा.
आमची बरोबरी तुम्हाला सात पिढ्या गेल्या तरी करता येणार नाय.>>
यात तुम्हाला म्हणजे कुणाला?
हाच प्रश्न नेमका आहे.
👇🏾
पालघर जिल्ह्यात भारती कामडी यांना उमेदवारी देऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महिलांचा व भूमिपुत्रांचा आवाज बुलंद केलेला आहे.
एक आदिवासी महिला सक्षमपणे नेतृत्व करू शकते हेच काहींच्या पोटात दुखण्याचे कारण होत असेल, तर या आजाराला कोणतेही औषध नाही. (१/३)
काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून पुन्हा तक्रार व्यक्त केल्यानंतर ठाकरेंनीही कदमांना थेट सुनावत म्हटलं, “आम्ही तीन तीन वेळा जिंकलेल्या जागा मित्रांसाठी सोडल्या. स्वातंत्र्य लढ्याचा वारसा खासदारकीसाठी नसतो सांगायचा!"
कॉम्रेड जे.पी. गावित यांनी भारती पवार यांच्यासाठी निवडणूक जास्त अवघड करून ठेवली आहे। कॉम्रेड गावित यांचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यात ''तुतारी साठी 'लाल बावटा' ताकद लावणार.. विधानसभेला कळवण सुरगाणा ची जागा MVAवाले
@mahacpimspeak
पक्षाला सोडतील का?
पारधी समाजातील तब्बल 127 ते 150 जणांना वारी आहे म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आलेले आहे.
आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील स्त्रीया, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे?
👇🏾
आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केली. यातून आदिवासी लाचार नसून स्वाभिमानी असल्याचे शरद पवार स्पष्टचं म्हणाले.
@PawarSpeaks
👇🏾
काय तो अहंकार? आणि म्हणे आम्ही मागास आहोत. सुंभ जळाला पण पीळ गेला नाही! आरक्षण पाहिजे ही प्रामाणिक भूमिका नाही तर दलित, आदिवासी व इतर भटक्या गरीब समूहाच्या द्वेषातून ही अशी भाषा येते असं वाटतं.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 'who is धंगेकर?' बोलणारे चंद्रकांत पाटील त्यानंतर कोणत्याच निवडणुकीत दिसले नाही; अग्रवाल प्रकरण उचलून धरणारे रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांवर प्रश्न विचारल्यावर उदय सामंत म्हणत आहेत 'धंगेकर कोण?' सत्तेचा माज चांगला नसतो। ४ जूनला समजेल "कोण
@DhangekarINC
?
म्हाडाने घरांसाठी डोमिसाईलची अट रद्द केली. आता लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा डोमिसाईलची अट रद्द केली. परप्रांतीय वोटसाठीचीची हि शरणागती तमाम मराठी मतदारांसाठी लज्जास्पद आहे. वोटर कार्ड आधाराला लिंक करण्याची मागणी करू परप्रांतीय वोट बँकेसाठीची लाचारी रोखली पाहिजे।
अरे येडझव्यांनो.. आजपासून
सीएनजी ८० रुपये किलो.
घरगुती गॅस आता ११०० रुपये
पेट्रोल १२५ रुपये तर डिजल ११० रुपये.
औषधं २० टक्क्यांनी महाग केलीये या मादरचोदांनी..
कोविडचे पेशंट वाढतायेत. आणि,
तुम्ही कश्यावर भांडत बसलाय?
~ वैभव छाया
आमदार आणि विधानसभेत हंगामी अध्यक्ष व उपाध्यक्ष असूनही आपली संस्कृती न विसरता सांस्कृतिक पणा जपणारा सच्चा आदिवासी माणूस
@Narhari_Zirwal
साहेब ❤️
आपली संस्कृती आपला अभिमान | जोहार
झुंड चे प्रमोशन आटोपुन बाबु काल रात्री त्याच्या वस्तीत पोहचला तेव्हा जल्लोषात स्वागत झालं. स्वताच्या घरात पाय ठेवण्याआधी तो इथे पोहचला बाबासाहेबांना अभिवादन करायला. चेहऱ्यावरचा भाव बघा त्याचा ! आपलं यश आपण कोणाला समर्पित करावं हे यांना सांगावं लागत नाही.
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत नावाचा अजून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे। ओरिजिनल अरविंद सावंत यांच्या अनुक्रमांक २ आहे तर नकली अरविंद सावंत यांचा अनुक्रमांक ३ आहे। निवडणूक आयोग निपक्ष आहे का? असेच इतर ठिकाणी विरोधकांची मत वाया कशी जाती ह्याची छान व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे।
पुतळा बांधणारा एखादा दलित बहुजन असता तर त्याला आरक्षणावरून हिणवलं असतं.
कंत्राटदार मुसलमान असता (शक्य तर नाहीच) तर त्याचे काय हाल केले असते सांगायलाच नको.
पण पुतळा बनवणारा आपटे हा बामन देवबाप्पा मेरीटधारी असल्याने त्याच्या विरोधात बोलणार नाही कुणीच भामटे.
हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकलं। त्यांना वाटलं आता तरी आदिवासींचे सरकार पडेल पण झारखंडी नेते मोदींश्या समोर झुकलेच नाही। त्यात कल्पना सोरेन यांचा राजकीय उदय झाला। विरोधात असलेली लोकं स्वतःच्या बाजूने वळवली। आदिवासींचा इतिहास आहे, आदिवासींचे नेतृत्व स्रियांनी केलं आहे। जोहार ❤️✊🏾
खुपजण त्याच्याविरुद्ध , त्याच्या बामणी आरक्षणविरुद्ध अश्या सगळ्या बाजुंनी खतरनाक जोक आणि मीम्स करतील तेव्हा ' मरणांती वैराणी ' , विकृत मीमर्स , लवडा लस्सन म्हणत नैतिकतेच्या गप्पागोष्टी कोणी करु नयेत नायतर तोच मोरल कंपास तुमच्या गांडीत सारला जाईल. निवेदन संपले .😌
~ Sachin Zore
हिंदुस्थान लॅटेक्सचे नाव ऐकले असेल ;
तीच ती सुंदर कंडोम बनवणारी केंद्र सरकारच्या मालकीची , सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ; १९६६ सालापासून कार्यरत आहे
तिचे नाव नंतर बदलून HLL LifeSciences असे करण्यात आले होते ; वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी आहे
आता यापुढे माझी चित्रपट बनवण्याची इच्छा नाही, असं का म्हणतोय भाऊराव कऱ्हाडे...
भाऊसाहेब म्हणतो, मला शोसाठी वेळ द्या, आमचा सिनेमा चालला नाही तर घेऊ नका, पण किमान आमचा चित्रपट दाखवा लोकांना आणि लोकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. (१/४)
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013" हा कायदा जादूटोणा, नरबळी, आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांचे अंधश्रद्धेतून शोषण होऊ शकेल ते कृत्य गुन्हेगारी अपराध ठरवितो. पण कायदा कागदावरच आहे!
एकंदरीत भाजपाला महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांची गरज आहे। आजपर्यंत मातोश्रीच्या आदेशाचे पालन करत शिवसैनिकांनी भाजपाला पूर्णपणे मतदान करत, बीजेपीच्या जागा निवडून आणत होते। लोकसभेला शिवसेना व राष्ट्रवादी फोडून सुद्धा या पक्षांचे मतदान भाजपाला झालेले नाही। त्यामुळे (१/२)
गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध.
आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या आत्मचरित्राची जनआवृत्ती त्यांच्या वाढदिवसानिमित्त १२-१२-२०२२ रोजी मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित करत आहे. (१/२)
२००५ मध्ये भाजप सरकारने आदिवासींची गावे जाळणे सुरू केले. त्यामुळे आदिवासी गावे सोडून पळून जाऊ लागले. त्यांच्या जागा उद्योगपतींना दिल्या जाऊ लागल्या. त्याला त्यांनी नाव दिले – सलवा जुडूम. अनेक आदिवासींच्या हत्या झाल्या. बलात्कार झाले. ही प्रकरणे न्यायालयाकडे जाऊ लागली. 👇🏾
कुकी स्त्रिया सैन्याला कपडे काढण्याच्या धमक्या द्यायच्या वगैरे स्टोऱ्या सांगणाऱ्यांबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही.
बिलकीस बानोचे बलात्कारी ज्यांना संस्कारी ब्राह्मण वाटतात त्यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नव��हतीच.