मराठा आरक्षण योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या धाराशिव येथील मराठा आरक्षण शांतता रॅलीत सहभाग घेतला..!
#मराठाआरक्षण #मनोजदादाजरांगे
#manojjarangepatil
@PatilKailasB
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग भरती 2023 मधील उप अवेक्षक पदाची परिक्षा दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आली. या पदाची परिक्षा होऊन पाच महिने होऊन गेले आहेत. तात्काळ या पदाचा निकाल लावावा व ज्यांनी परीक्षा दिली त्यांना न्याय द्यावा.
@SMungantiwar
#Exam
#भरती
श्री मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात उपोषणाला बसले असताना राज्य सरकारच्या वतीने ना.शंभूराजे देसाई आणि काही आमदारांनी त्यांची भेट घेऊन १३ जुलै पर्यंत त्यांना दिलेली आश्वासनांची पूर्तता होईल असे सांगितले होते.. याबाबत सरकारने कोणती पावले उचलली याची
आमचे गुरुवर्य ह.भ.प.श्री. गुरुबाबा महाराज औसेकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
#happybirthday
धाराशिव जिल्हा धनुर्विधा संघटनेचा धनुर्धर रैयान सिध्दीकी याची केंद्र सरकार तर्फे दक्षिण कोरियामध्ये विषेश अंतरराष्ट्रीय स्पर्धा प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.. याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना सुद्धा रैयानचे कुटुंबीय त्याच्या पाठीशी भक्कमपणे
धाराशिव - कळंब चे आमदार श्री कैलास पाटील यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुलींचे मोफत शिक्षण, सोयाबीन अनुदान, दुधाचे दर, पीककर्ज या विषयी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले..!
#अर्थसंकल्पीय #अधिवेशन
#BudgetSession2024
#maharastra
#महाराष्ट्र
#assembly
#vidhanbhavan
संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना। भक्तिर्पथ दिधले वैष्णव जना। धन्य धन्य निवृत्तीनाथ !!
संत निवृत्तीनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थातच
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत ७० हून अधिक निष्पाप भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत, अशी मी ईश्वरचरणी
धाराशिव कळंब चे आमदार कैलास पाटील यांनी काल विधानसभेत पीकविमा बाबत केंद्र सरकारने काढलेले अन्यायकारक अटींचे परिपत्रक रद्द करावे, नियमित कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे वाटप करण्यात यावे, RTE प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी, ग्रामविकास विभागाने शिक्षक आणि
केंद्र सरकारचे ३० एप्रिल २०२४ चे शेतकरी विरोधी अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे जेणेकरून उर्वरित धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकऱ्यांना पिकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी मागणी आज देशाचे कृषिमंत्री ना.शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भेटून केली..!
#पिकविमा #शेतकरी
महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची जयंती "कृषी दिन" म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
#VasantraoNaik
#कृषीदिन #वसंतरावनाईक
कृषीदिनाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.
आपल्या देशात ७० % लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत.
शेतकरी जगला आणि शेतकर्यांची शेती जर फायद्याची झाली तर जगातली ३ नंबरची अर्थव्यवस्था होयला भारत देशाला वेळ लागणार नाही त्यासाठी
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यांसाठी कळंब येथील वाहक श्री. अशोक पुरी गेल्या तीन दिवसांपासून बीएसएनएल टॉवरवर चढून अन्यत्याग आत्मक्लेश आंदोलन करत आहेत.. त्यांच्या मागण्यांची सरकारने दखल घेऊन आंदोलन सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत अशी आमदार
महाराष्ट्राच्या समाजसंस्कृतीचे श्रद्धास्थान असलेली पंढरीची वारी शतकानुशतके अविरत सुरू आहे. विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन वारकरी बांधव टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढी वारीसाठी पायी पंढरपूरला जात असतात. अठरापगड जातींच्या लोकांच्या एकत्र घेऊन जगद्गुरू