कुठेतरी आयुष्यं चुकिच्या वळणावर चाललय अस वाटत तेव्हा..आयुष्याला शिस्त लावण खूप गरजेच.. सोबत वेळेच नियोजण करण..माणंस ओळखणही खूप गरजेच..स्वार्थी माणसांची या जगात काही कमी नाही..❤
#निर्दयी_दोस्त
आयुष्यात आदरार्थी जीवण जगणं हे माणंस कमवण्याच खूप मोठ गणित आहे..त्या गणितात पाऊला पाऊलावर माणूस जोडून राहण त्यांना जपण जमल पहिजे..
आयुष्याची काळजी करणार पुस्तक असो..आपल्याच मातीतल्या सातारकरांच्या प्रफुल्ल वानखेडे सरांचा आयुष्यमय लिहलेला प्रवास असो.. खूप खूप जगण्याला स्वप्ना
करियरच्या एका पॉईंटनंतर आपण कोणत्या शिक्षणसंस्थेतून शिकलोय, १०वी, १२वी, उच्चशिक्षणात किती गुण होते, किती कष्ट घेतलेत किंवा कोणाच्या रेफरंन्सने आलोय याला काहीच अर्थ नसतो.
तर प्रॉडक्टिव्हिटी व स्किल्स यावरच यशापयशाचे गणित अवलंबून असते.
#गोष्टपैशापाण्याची
भारतीय कर्णधार म्हणून तुझा खूप अभिमान आणि आदरही वाटतो..तू जे काही भारतीय संघासाठी दिलस त्या बद्दल धन्यवाद..त्यासोबत भारतीय संघाचही अभिनंदन..❤
#hardluck_teamindia
..🇮🇳
समजूतदारपणाच्या बागेत मैत्रिची फुले उगवत असतात..तसच मनावरच ओझ हलक करुन त्याला उभारी देणारा एखादा कमवलेला दोस्त..
मैत्रिची दुसरी व्याख्या म्हणजे आपल्या आयुष्यात आपण निस्वार्थपणे कमवलेल हक्काच व्यासपिठ..❤
#FriendshipDay
आयुष्यात लहान सहान संकटे येतात त्यात माणूस दु:खी होतो..ते दु:ख किती कुरवळत बसायच हे समजण गरजेच असत..
मेहनत करुण उभा केलेल साम्राज्य एखाद्या वादळात उद्वस्त झाल तरी हतबल न होता पुन्हा नव्याने सुरवात करणारी माणंस खरच जगण्याला प्रेरणादायी सुगंध देत असतात..
आई-बाप सोबत असणार्या लेकरांच्या आयुष्यातले दिवस खूप सुंदर असतात..कितिही संकट आली तरी लेकरांच्या पाठीशी खंबीरपणे ती सदैव उभी असतात..अनाथ लेकरांच मात्र तस नसत..त्यांना स्वत:च स्वत:ला सावरायच असत..❤
#आयुष्यं_जगणं
लेकराच्या मनाचा विकास करणारी आई हा पहिला गुरू..वडिल हे दुसरे गुरू..ज्ञान हा तिसरा गुरू..प्रवासात ज्ञान देणारा तिसरा गुरु ओळखता आला पहिजे..त्याला जपता आल पहिजे...❤️
#गुरूपौर्णिमा🙏
चैतन्य,प्रेम आणि समजदारीचे प्रवाह माणसाच्या विचारतंत्रात प्रवाहित होत असताना शांतता खूप चांगल्या प्रकारे बदल घडवत असते..
माणसाच्या वाटेत जीवनाच्या सुखाच्या वाटेत स्वत:चे विचार आणि माणसिक प्रतिमांशिवाय कोणताही अडथळा नसतो..
स्वप्नांची कसलीच तक्रार नसते..परिस्थितीच माणसाला घडवत असते..रडवत असते..प्रवासातला प्रत्येक क्षण जेव्हा माणूस आनंदात जगतो..तेव्हा त्याला समजत स्वप्नाहूनी सुंदर असतो यार आयुष्याचा प्रवास..❤
#आयुष्यं
रायगड म्हणजे स्वर्गच तिथल सिंहासण हि केवळ राजांच्या बसण्याची किंवा राज्य चालवण्याची जागा नव्हती..तर तो स्वराज्याचा मानबिंदूच होता..
रायगड हाच आमचा कैलास पर्वत..या कैलासाच्या माथ्यावर सदैव तांडव करणारा शिव हाच आमचा महादेव..❤️
#शिवराज्यभिषेक..🙏🚩
छंद हा माणसाचा एकटेपण चालवणारा साथीदार..स्वत:चा शोध घेण्यास साथ देत असतो.. तो माणसाच जगण श्रिमंत करतो..तसच त्याच्या आनंदाला जगण्याचा स्पर्श देवून आयुष्यच सुंदर बनवत असतो..❤
#आयुष्यं_प्रवास_छंद
आयुष्याच्या प्रवासात अपण बरच पुढे आलेलो असतो.. पाठिमागे वळून पहिलं कि पुर्ण भुतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो..ती एक भितीची लहरच असते..परंतू समोर पाहून जेव्हा भविष्यकाळाच विचार करतो..तेव्हा वर्तमानकाळावर बरचस अवलंबलेल असत..❤
#जगणं
एकट्याने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते..ज्यांची कधिही भेट न झालेली माणंस भेटतात..अश्या माणंसासोबत बसून प्रवास करताना त्यांचही एक वेगळ जग अनुभवता येत..जगता येत..❤
#राजधानी_सातारा
त्याच लेकराच्या वाट्याला दु:ख आणि संघर्ष जास्त आलेला असतो..ज्यांच्या आयुष्याच्या रंगमंचावर पडद्यामागचा खरा कलाकार बाप कोणत्याच गोष्टित सोबत नसतो..❤
#बाप
गरीबांचे दररोजच जीवण हेच युध्द असते..जगण्याचा हक्क म्हणजे लढण्याचा हक्क तो प्रत्येकाला असायलाच हवा..
चुकिच्या गोष्टी कोणी सुखासुखी करत नाही..ज्यांचे हातावर पोट असते ते लोक आपले हात आनंदाने हातावर बांधून
घेतात..❤
#परिस्थिती_जगण
परिचयाच्या वेलीवर प्रितीची फुले केव्हा व कशी फुलतात हे प्रेमात पडलेल्या व्यक्तिलाही समजत नाही..आयुष्यात मोहाचे क्षण वारंवार येतात..जो या क्षणावर विजय मिळवतो..तोच आपल्या आयुष्यावर सत्ता गाजवतो..❤
#दोन_मन
आई लेकराला जगणं शिकवत असते जगण्याला दिशा देत असते बळ देत असते..स्वप्नांसाठी बापच असावा लागतो त्याच पाठबळ असत ते वेगळच पडद्यामागचा कलाकार तोच असतो..मग तो आयुष्यात असो अथवा नसो..❤
#आय_बाप
आपल्या देशवर मनापासून प्रेम करणारे त���च शांततेचे पाईक असणारे बापू..अडचणीत असलेल्या विश्वाला सुटकाच करुन घ्यायची असेल तर नेहमीच महात्मा गांधीजींचे उदात्त विचार उपयुक्त ठरतील..
दैनदिन जीवनात शिस्तबध्द असावे..सभोवतालचे जग व्यवहारी जग कसे आहे याचा अनुभव मानवाला मिळतो..
समोर कितिही मोठ आव्हाण असल तरी आई आणि बाप पाठीशी खंबीरपणे उभे असतात..तेव्हा लेकरांना कधिही हरण्याची भिती नसते..मग ते राहूल गांधी असो कि सुप्रिया सुळे..❤
#loksabhaelection2024
आयुष्यात माणूस कितिही दु:खी असला रोगी असला अथवा दरिद्री असला तरी त्याच खर प्रेम असत त्याच्या जगण्यावर..
माणसान कितीही कोणत्या गोष्टिचा मी पणा केला तरी मृत्यू कोणाचिही कदर करत नाही..पर्वा बाळगत नाही..जीवनात येणारे ते आनंदी अनंत चक्रिवादळच आहे..
आयुष्यात माणूस खूप चुकिच्या गोष्टी करत असतो..त्याच गोष्टी मुळे चांगल्या गोष्टी बाजूला राहतात..माणसाला वाटत माझ्या आयुष्यात चांगल काही घडतच नाही..वेळ कोणासाठीही थांबत नाही..कोणत्याही गोष्टिला..व्यक्तिला किती वेळ अन् किती महत्व द्यायच वेळीच समजण खुप गरजेच..❤
#आयुष्याचा_प्रवास
आयुष्याच्या प्रवासात एकांतात बसुन meditation करता आल पहिजे..माणसाला त्याच्या आयुष्यात उद्भवणार्या बर्याच प्रश्नांची उत्तर मिळूण जातात..तेव्हाच माणूस शांततेत आयुष्यं जगू शकतो..❤
#meditationday
@SilentEyes0106
@Anuj_Speaks27
@Sonalimumbai1
त्याच्या पिक्चर मधून मिळणारा tax भारतालाच मिळतोच..सोबत अजूण एक सांगतो शाहरुखग्रेटच आहे..त्याने स्त्रियांचा आदर केला सोबत त्यांने संघर्षही खूप केलाय म्हणून तो एवढा मोठा झालाय..!
मुझे ऊंचाई पर देखकर हैरान है बहुत लोग,
पर किसीने मेरे पैरो के छाले नही देखे..🇮🇳❤
#शाहरुख_खान
आयुष्यात पुढे जावून आपण कितीही मोठे झालो तरी..आईसाठी लेकरु अन् बापासाठी बाळ च असतो..बालपणात समजत नसतानाही आपण पहिलेली स्वप्नं..त्याच स्वप्नांना त्यांनी दाखवलेली दिशा दिलेला आधार हे आयुष्यं सुंदर बणवून टाकणारा असतो..!❤
#बालदिवस
आयुष्यं हि फार विचित्र लढाई आहे..या संग्रामात मणुष्याला समाजाशी,आपल्यावर प्रेम करणार्या नातलगाशी,कधी कधी स्वताशीही लढाव लागत..
जगाला फसविण सोप असत पण स्वत:ला फसवूण कुणिही सुखी होत नाही..संकट कधीच रडणार्याला भीक घालत नाहीत तर ते लढणार्याला पाहून भिवून जातात..
मनोज जरांगे मराठा समाजासाठी एकमेव लढणारा माणूस आहे..मराठा समाजासाठी लढतोय म्हणून अटक करणार असाल..तर ती या सरकारची खूप मोठी चुक असेल..माझ प्रत्येक मराठा समाजाला विनंती असेल..या माणसाच्या सोबत असण खूप गरजेच आहे..❤
#जय_शिवराय🙏🚩
मैत्री असो कि प्रेम हे एकमेकांना मोठ करणार असाव..दु:खाच्या वाटेवरुन सुध्दा सुखाच्या खुना दाखवणार..स्वप्नपूर्तीच्या काळात स्वप्नांना जिवंत ठेवणार..आयुष्याला समाधानात ठेवणार..
हक्काच असाव कोणीतरी..!❤
#पार्टनर
आजच्याच दिवशी म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी महाराजांनी या रयतेच्या राजाने अखेरचा श्वास घेतला..ज्या रयतेसाठी स्वराज्य उभारल तीच रयत महाराजांना पोरकी झाली..
मुजरा राजं..आमचं ईमान नेहमीच रायगडाच्या मातीशी राहिलं..❤
#छत्रपती_शिवाजी_महाराज 🙏🚩
आई या शब्दापासुन मातृभाषेची झालेली ओळख.. त्याच मातृभाषेने घडलेले संस्कार..त्यातूनच जपलेली संस्कृती खूप काही शिकवत गेली..विश्वासान जगवत गेली..❤️
#माय_मराठी
दु:खातच बाप सोबत असावा त्याचा आधार असावा अशी जाणिव ज्या लेकरांना होते..तीच जाणिव सुखातही बाप आपल्या सोबत असता तर त्याला नक्किच फुलाप्रमाने जपता आल असत अशी झाली पहिजे..❤
#बाप_श्राध्द_पितृपक्ष
तो पर्यंत त्या वाटेवर चालत राहण..तिथपर्यंत पोचण..पोचल्यावर तिथही टिकूण राहण..हे खूप महत्वाच असत आयुष्यात..
स्वप्नाहूनी सुंदर असतो आयुष्याचा प्रवास..तो आपल्याच धुंदितून, कलेतून,कर्तुत्वातून जगता आला पहिजे..त्याच जगण्यातून आपल्या स्वप्नांची निर्मिती होती..
चांगल्या वळणावर शिखरावर घेवून जाईल..वाचनाची आवडही निर्माण करुण देईल..❤
सर तुमच खूप खूप अभिनंदन आणि पुढिल पुस्तक लिहिण्यासाठी खूप खूप शुभेच्छा..😇✌👍
@wankhedeprafull
#गोष्ट_पैशापाण्याची
कुठतरी पडलेल्या पाऊसामुळे शेतकर्यांनी पेरणी केली त्यानंतर पाऊसच पडला नाही पहिल पिक आलच नाही..
त्यामुळे शेतकर्याच झालेल नुकसान भरुन निघन कठिण आहे अजूनही गावाकडे पाऊस नाही..
शेतकर्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे सरकारने लवकरच दुष्काळ जाहिर करावा..त्यांना मदत करावी..❤️
#दुष्काळ
पावसाला सुरवात झाल्यापासून चार भिंतीच्या खुराड्यातच सकाळचा व्यायाम करायच..त्यातच वाचण मनन चिंतन करायच..तिथच रहायच तिथच जगायच..ते चार भिंतीच खुराड जरी असल तरी तेच घर आपण ज्ञानमंदिर असत..❤
#खुराड
आयुष्यातले सर्वच गोष्टिचे निर्णय तत्वज्ञानाच्या निसटत्या भुमीवर उभे राहून घेता येत नाहित..त्यासाठी काही वेळा व्यवहाराच्या कठीण काळी पाषाणावर उभ रहाव लागत..❤
#Thankyou2023