अनुराग (@Yathaarth_facts)
2 years
कोरेगाव भीमाच्या केसमध्ये आनंद तेलतुंबडे, सुधा भारद्वाज, स्टॅन स्वामी, यांच्यासारखी बरीच मोठी लोकं तुरुंगात गेली, जी परत बाहेर आलीच नाही!
हा पराक्रम देवेंद्रजी ह्यांनी त्यांच्या कार्यकाळात केला होता!
बळच २-४ RT साठी योगीजी पाहिजे वगैरेसारखी भंकस करून लोकांचं मनोबल कमी करू नका!